भारतीय सांस्कृतिक निधी (इन्टेक) दिल्ली द्वारा आयोजित ‘रुट टू रूट्स’ पोस्टर स्पर्धेमध्ये चांदा शिक्षण मंडळद्वारा संचालित हिंदी सिटी हायस्कूलमधील वर्ग ९ वीचा विद्यार्थी मो.गुलामअली मय्युद्दिन खान याने अव्वल स्थान मिळवून राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरल ...
भारतीय संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. सामाजिक कर्तव्याची जाणिव आणि राष्ट्रपे्रमाची शिकवण दिली. अन्यायाविरूद्ध आवाज उठविण्याचे बळ दिले. त्यामुळे संविधानातील मूलभूत विचार गावखेड्यांत पोहोचवा, असे मत निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्र ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अमरावती जिल्हा परिषदमधील ३० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील एका आरोपीविरुद्ध पुरावे सादर करण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तांना समन्स बजावला. त्यांना न्यायालयात उपस्थित होण्यासाठी १९ जुलै ही तारीख देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला समितीने प्रादेशिक मनोरुग्णालयाला अचानक भेट दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. परंतु या अचानक भेटीतही रुग्णांच्या सोर्इंसाठी राबविणारे विविध उपक्रम, कार्यक्रम व खेळ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे, रुग ...
तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. २५ वर्षीय युवकाचा कोळसा होऊन घटनास्थळी मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून युवकाने आत्महत्या केल्याचे निष्पन ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी धडकल्यानंतर तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांनी १२ जुलैला थेट शेतात पाहणी केली. ‘लोकमत’ने हा मुद्दा उजेडात आणल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठवड्यात जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होत असताना विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात मात्र पाऊस माघारला. सद्यस्थितीत जिल्ह्यात चिखलदरा वगळता उर्वरित १३ तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली. यामध्ये सर्वांत जा ...
पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची श्रध्दास्थान असणारी चंद्रभागा होणार स्वच्छ, भाविकांचा अंघोळ व स्वच्छतागृहाचाही प्रश्न सोडविण्यासाठी सरकार एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. यासबंधी लक्षवेधी आ.डॉ.न ...
स्थानिक आयटीआयमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेला ११ जुलैपासून सुरुवात झाली. प्रवेश फेरीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत १८७ प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली प्रवेश फेरी १५ जुलैपर्यंत चालणार आहे. कौशल्य विकासामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा वाढ ...
अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या उतारावर जीवघेणा खड्डा तयार झाला होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यावर प्रशासनाने दखल घेत खड्डा बुजविला. ...