स्वच्छता कामगारांना किमान वेतन कायद्यातील तरतुदीनुसार वेतन दिल्यास दैनंदिन स्वच्छतेचा वार्षिक खर्च सुमारे ३८ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. स्थायीच्या प्रस्तावानुसार , प्रभागनिहाय २२ कंत्राटदार नेमल्यास १४ व्या वित्त आयोगातील संपूर्ण निधी केवळ स्वच्छते ...
तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पावसाच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण केव्हा होणार, असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. ...
सत्ता हे सेवेचे साधन आहे व याच विचाराने केंद्र अन् राज्यातील सरकार काम करीत आहे. देशातील सरकार परिवर्तनशील असल्याने शेवटच्या टोकावरील माणसाचे परिवर्तन झाले पाहिजे, हाच प्रयत्न होत आहे. यासाठीच देशात नरेंद्र मोदी सरकारने मूलभूत परिवर्तनाच्या योजना दिल ...
दिव्यांगांसाठी स्वनिधीतील ५ टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगांसाठी खर्च करा असे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींना २५ जून रोजी दिले आहेत. ...
सत्तेच्या विरोधी बाकावर असताना मेळघाटचा कानाकोपरा छानून आदिवासी बालकांच्या कुपोषणाच्या मृत्यूचा आवाज मुंबईत काढणारे राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाली असतानाही फिरकले नसल्याने आरोग्यमंत्री गेले कुठे, असा सवाल आदिवासींनी ...
जिल्ह्यातील कला शिक्षकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कला शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. सर्वच खासगी अनुदानित शाळेमध्ये कला शिक्षक कार्यरत आहे. पण मुख्याध्यापकांच्या उदासीन धोरणामुळे अनेक कल ...
जिल्ह्यात कापूस हे मुख्य पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण कापसाच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. गत वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापसाच्या सरासरी उत्पन्नात घट झाली. यंदाही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव अटळ असून सदर प्रा ...
गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला आहे. अशातच भाजपा सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी जिल्ह्यातील विविध बैकांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ २४ टक्केच पीक कर्ज वाटप केल्याचे सांगण्यात आले. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प उभा करण्यात आला. तब्बल २३ वर्षानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून यावर्षी या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्याती ...
जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भंडारा, सिहोरा, जवाहरनगर, कारधा, लाखनी परीसरात अवैध धंद्यांवर धाडी घालून एकूण ९ गुन्हे नोंद करुन आरोपींना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू आणि अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक ...