आदिवासी हलबांच्या संविधानिक न्याय्य मागण्यांसाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या वतीने गोळीबार चौकातून संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आदिवासी हलबांनी हातात ताट-वाटी घेऊन शासनविरोधी घोषणा देत आपले रुद्र रूप शासनाला दाखविले. ...
उपराजधानीत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. सरकार शहरात असल्याने काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. एवढेच नव्हे तर विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्पुरता बंदोबस्त करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले ...
घरगुती वाद विकोपाला गेल्याने दारुड्या नवऱ्याने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली. इंदिरा अशोक चौधरी (वय ५०) असे मृत महिलेचे तर अशोक गुलाब चौधरी (वय ५६) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ही थरारक घटना घडली. ...
महाराष्ट्र आणि कर्नाटकात एका विशिष्ट समुदायाच्या विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची एकाच मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने हत्या करण्यात आली असल्यायाची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. महागाई व कायदा ...
विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना एक रुपया, दोन रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत असल्याच्या प्रकरणांची चौकशी केली जाईल आणि शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून किमान ५०० रुपयांचा धनादेश मिळेल, यासंबंधीचे आदेश दिले जातील, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत ...
जिल्ह्यात मागील २४ तासात पावसाची संततधार सुरु असून जनजीवन प्रभावित झाले आहे. सहा मार्गांशी संपर्क तुटला असून राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द धरणाची ३३ पैकी ३१ वक्रद्वारे अर्ध्या मिटरने उघडण्यात आली आहे. मागील २४ तासात सरासरी २७ मिमी पावसाची नोंद ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलानाला भंडारा शहरात प्रतिसाद मिळाला असून नागपूर नाका येथे १० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन त्यांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश च ...
मोर्चा काढून मागण्या मंजूर करणे किंवा तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देणे ही नित्याचीच बाब. मात्र जमनापूर येथील महिला पुरूषांनी शांततेचा मार्गाने जाऊन चक्क रस्त्यावरच रोवणी करून आपल्या मागण्या दर्शविल्या. ही घटना साकोलीला लागूनच असलेल्या जमन ...
अठरा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला लाभलेले नवोदय विद्यालय कदापी जाऊ दिला जाणार नाही. तात्पुरती का असे ना विद्यार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्यासाठी वाट्टेल ते श्रम घेवू, असा आशावाद माजी खासदार नाना पटोले यांनी व्यक् ...
पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गा ...