दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
माणसाचे आयुष्य डीजिटल बनले असून प्रत्येक गोष्ट आपण चिन्हांतून व्यक्त करत आहोत. आजकाल सोशल मीडियावर व्यक्त होताना अनेकदा आपण शब्दांऐवजी इमोजीचा वापर करतो. इमोजींच्या वापरामुळे आपले आयुष्य भावनाशून्य तर बनले नाही ना ? ...
केडीएमसीने जावईशोध लावत रस्त्यांवरील या खड्ड्यांना पाऊसच जबाबदार असल्याचे म्हटले. त्यामुळे एकप्रकारे रस्ते कंत्राटदार आणि पालिका प्रशासनाला क्लीनचीटच दिली. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात सोमवारी प. महाराष्ट्रासह राज्यात शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...