सेंद्रीय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पूरक सेंद्रीय खताचा वापर करून उत्पादनात वाढ घडवून आणता येईल. तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे सुयोग्य नियोजन करून बारमाही शेती करावी, असे आवा ...
शेतात धानाची रोवणी करतांना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात आठ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील हसारा शिवारात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. जखमींमध्ये सहा महिला मजुरांचा समावेश असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर भंडारा जि ...
कोंढा परिसरात दहा दिवसापुर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यामध्ये ५० वर्षाचे सावरीचे झाड वीज रोहित्रावर पडले. परंतु अजूनही वीज पारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी झाडाची विल्हेवाट तसेच तुटलेल्या तारा न उचलल्याने शेतकऱ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आह ...
केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीला धानाच्या हमीभावात १८० रुपयांनी वाढ करून धान उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा डांगोरा पिटला. मात्र त्यानंतर रासायनिक खतांच्या किमतीत प्रती क्विंटल २५० ते ३०० रुपयांनी वाढ करून शेतकऱ्यांची गळ ...
आधुनिक शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्याचे धाडस पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत गावातील शेतकरी करीत आहेत. जपानी पध्दतीची रोवणी करीत पट्टा पद्धतीचा आधार घेत लक्षवेधी रोवणीने पालांदूर परिसरातील शेतकरी जिल्ह्यात चर्चिल्या जात आहे. ...
बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्याविरूद्ध खासदार आनंदराव अडसूळ यांनी अॅट्रॉसिटी दाखल केला. या घटनेच्या निषेधार्थ अनुसूचित जाती-जमाती संरक्षण हक्क महासंघाने सोमवारी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वाहनासमोर तासभर ठिय्या दिला. खासदार अडसूळ यांचा ...
सहायक पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांच्या स्थायी नियुक्तीबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप सदस्यांवर काँग्रेसी सदस्यांनी दबाव आणून हा प्रस्ताव मागे घेण्यास बाध्य केल्याचे वास्तव उघड झाले आहे. बोंद्रे यांन ...
आई-बाबांना सांगा, यापुढे प्लास्टिकची कॅरीबॅग मुळीच वापरू नका. त्यांनी ती वापरलीच, तर तुम्ही त्यांना ती वापरू देऊ नका, असे आवाहन महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना केले नि विद्यार्थ्यांनीही बुलंद आवाजात तसे अभ ...
शहरामध्ये दररोज २०० ते २५० टन कचरा गोळा होतो. त्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही. शहरवासीयांच्या आरोग्याशी निगडित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अद्यापही मुहूर्त गवसलेला नाही. २०१७-१८ च्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थ ...
महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे नैराश्यातून स्थानिक तालुका कृषी कार्यालयात ३० जुलैला दुपारी दीडच्या सुमारास एका शेतकºयाने विष प्राशनाचा प्रयत्न केला. तालुका कृषी अधिकारी, प्रहार कार्यकर्त्यांनी हा अनर्थ टाळला. ...