सकल मराठा समाजाने बुधवारी, १ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. ९ आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला. ...
मनात आणले तर मराठा आरक्षणासाठी आज वटहुकूम काढता येईल. पण ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार असून, राज्य सरकार त्या पूर्ण करेल. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्रात नवा राजकीय अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या इराद्यानुसार फासे पडले, तर बहुजन समाज पक्ष नेत्या मायावती महाराष्ट्रात महत्त्वाची राजकीय भूमिका निभावतील. ...
झाडे कापूनच कागद निर्मिती केली जाते आणि त्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होतो, हा गैरसमज लोकांमध्ये अनेक वर्षांपासून पसरविला गेला आहे. वास्तविक उपयोगात येणारा ७० टक्के कागद हा पुनर्प्रक्रियेतून निर्माण केला जातो. त्यामुळे लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करण्य ...
मागील आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे बांध्यांमधील पाणी आटले असून रोवणीची कामे खोळंबली आहेत. कन्नमवार जलाशयाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ...
महागाईचा निर्देशांक विचारात घेऊन शालेय शिक्षणाच्या विविध स्तरावरील शासनमान्य शुल्कात सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी व्यक्त केले आहे. ...
उपराजधानीत बुलेट ट्रेनचे कोच बनविण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या मते जपानची कावासाकी व भारताची भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. (भेल) मिळून कोच बनविणार आहे. यासाठी बुलेट कोच फॅक्टरी नागपुरात आणण्यात येईल. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. यासाठी २०१ ...
जिमलगट्टा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या येर्रागड्डा येथील रामदास बंडे गावडे यांची २२ आॅक्टोबर २०११ रोजी नक्षलवाद्यांनी हत्या केली. गावातील नागरिकांनी रामदासचे स्मारक उभारून नक्षलवाद्यांच्या हिंसक कृतीचा निषेध केला. ...
अहमदाबाद-मुंबई हाय स्पीड ट्रेन (बुलेट ट्रेन)साठी गोदरेज ग्रुपने सुचविलेली पर्यायी जागा प्रथमदर्शनी योग्य असल्याची माहिती दी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोेरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली. ...