चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन फोडून आतील १५ लाख १० हजार २०० रुपये रोख लंपास केली. ही घटना कुही शहरात मंगळवारी मध्यरात्री घडली असून, बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षणासाठी महाविद्यालय व वसतिगृहाच्या प्रशस्त इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र या इमारतींचे हस्तांतरण रखडले आहे. ...
जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गुन्हेगार व त्यांना मदत करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शिवाय, तपास कार्यात राजकीय हस्तक्षेपाला थारा दिला जाणार नाही. सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न केले जाईल, अश ...
राज्यात कृषी विभागामार्फत कापूस पिकावरील कीड व रोग सर्वेक्षणासाठी ‘कॉपसॅप’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कापूस उत्पादक गावांचे प्लॉट तयार करून त्यांचे दर आठवड्यात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार राज्यातील तब्बल ९२५ ...
नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरात ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या नियोजित प्रकल्पाचे उदघाटन बुधवारी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. पोलिस स्टेशनच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी होते. ...
शंभर कोटी पेक्षा जास्त लक्ष्यांक असणाऱ्या बँकांनी कर्ज वाटपाचा रोज आढावा घ्यावा. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी बँकेत प्रसिद्ध करुन सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यां ...
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा वापर करताना आढळल्याने शहरातील सहा व्यावसायिकांवर न.प.च्या विशेष पथकाने दंडात्मक कारवाई केली. या व्यावसायिकांकडून एकूण २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
रेल्वेगाड्यांची गती वाढवून प्रवासाचे अंतर कमी करणे, रेल्वेची यंत्रणा मजबूत करणे, रेल्वेतील रिक्त जागा भरून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यानंतर २०५० मध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा विचार करा, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडिय ...
तालुक्यातील मांडगाव येथील रहिवासी असलेल्या राजू पत्रुजी गोलाईत (४०) याचा मृतदेह तांबोळी यांच्या शेताजवळील नदीपात्रत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. राजू हा गत २० दिवसांपासून घरून बेपत्ता होता. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात त्याच्या कुटुंबियां ...
पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांची लागण अनेकांना होत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या वर्षी आरोग्य विभागाने जुलै अखेरपर्यंत डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झालेल्या ५७ रुग्णां ...