तालुक्यातील जांभळी येथील झुडपी जंगलात गावातीलच एकाने अतिक्रमण करीत जंगलातील झाडे विनापरवानगीने कापले आहे. मात्र याप्रकाराकडे वनविभागचे दुर्लक्ष होत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. धोटे यांनी सदर अतिक्रमणधारकावर कारवाई केली. ...
कृत्रिम रेतन केंद्राचे वार्षिक लक्ष्यांक पूर्ण न केल्याच्या कारणावरुन जिल्हा पशू संवर्धन अधिकाऱ्याने अरविंद मोरे, संदीप फरकाडे, संजय येलमुले या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ पशू चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी जि.प. स ...
सेंट्रल अॅव्हेन्यू मार्गावरील मेयो रुग्णालयाच्या चौकात मासळी बाजारात छेडखानी करीत असलेल्या एका युवकाला नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. मारहाणीत जखमी झालेल्या युवकाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
पर्यावरणाचा -हास लक्षात घेता आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. मात्र येथेच कारशेड उभारण्यासाठी मेट्रो प्रशासन आणि वन विभाग प्रयत्नशील आहे. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रत्येक बालकाला शाळेत दाखल झाले पाहिजे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी तंत्रज्ञानाकडे कदापि दुर्लक्ष करून नये. हे तंत्रज्ञान शिक्षकांनी आत्मसात करून टेक्नोसॅव्ही झाले तर आदर्श विद्यार्थी घडतील, असे प् ...
कोळसा व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यहार सुरू आहे. या प्रकरणाची माहिती पुढे येऊ नये, यासाठी अशोक अग्रवाल यांच्यावर दबाव आणण्यात आला. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने गुरूवारी पोलीस ...
राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष गुरूवारी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला. ...
काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाला आणखी एक नवी कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या लढाईत तानाजी वनवे यांच्या बाजूने गेलेले काही नगरसेवक आता त्यांच्याच विरोधात जाण्याची शक्यता आहे. वनवे हे विरोधी पक्षनेते असले तरी आपल्याच पक्षा ...
राज्यभरात विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या नोंदविणाऱ्या सुमारे एक हजार ४०४ शाळा असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांसह जिल्हा परिषद, महापालिका आणि शैक्षणिक संस्थांच्या खासगी शाळांचा सर्वाधिक समावेश आहे. ...
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्हा अविकसित आहे. येथे उद्योगधद्यांचा अभाव असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. सिंचनाच्याही सोयीचा अभाव आहे. अन्य जिल्ह्यातील बेरोजगार जिल्ह्यातील नोकऱ्या बळकावतात. ...