दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या रेल्वे न्यायाधीशांचे कॅम्प कोर्ट गोंदिया रेल्वे स्थानकात घेण्यात आले. तसेच विविध प्रवासी गाड्यांमध्ये तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. यात एकूण १६५ प्रवाशांवर कारवाई करून ७० हजार रूपयांचा दंड वसूल करण् ...
धो-धो बरसल्यानंतर आता मागील १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसामुळे रोवणी धोक्यात आली आहे. परिणामी शेतकरी चिंतेत असून रोवणी वाचविण्यासाठी पाण्याची मागणी करीत आहेत. यामुळे सिंचनासाठी इटियाडोह व पुजारीटोला प्रकल्पांचे पाणी सोडले जात आहे. ...
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)ची तालुक्याची सभा आर्वी येथे घेण्यात आली. या सभेदरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाचा अंगणवाडी केंद्रात २५ मुले असावी अन्यथा अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या निर्णयाच्या आदेशाची होळी करून आपला न ...
शेडगाव येथील बाळकृष्ण काळे यांच्या आजदा शिवारातील शेतातील दोन एकरातील ऊस पीक रानडुक्करांनी नष्ट केले आहे. सदर शेतकऱ्यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काळे यांनी जानेवारी महिन्यांत ऊसाची लागवड केली होती. ...
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या धगधगत आहे. त्यांच्या या मागणीला आमचा पाठिंबा असला तरी आत्महत्येने हा प्रश्न मुळीच सुटणारा नाही हे आंदोलनकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. सर्वसामान्यांचे कल्याण हे आपले ध्येय असे पूर्वी मानल्या जायचे; पण आता शासनाचीही कन्सेप ...
मागील दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकºयांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. यंदा सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आतापून्हा पावसाने दडीच मारली आहे. शिवाय सध्या अमरवेल सोयाबीन पिकावर आपले वचस्व निर्माण करीत असल्याने सोयाबीन पिकाची वा ...
जिल्ह्यातील तीन ठिकाणी झालेल्या चार अपघातात दोन जण गतप्राण झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले. पहिला अपघात सेलू तालुक्यातील महाबळा शिवारात, दुसरा हिंगणघाट तालुक्यातील महामार्ग सात वरील नांदगाव चौक परिसरात, तिसरा व चौथा अपघात कारंजा तालुक्यातील सारवाडी शि ...
शहरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये मागील चार महिन्यांपासून औषध नसल्याने रूग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागत आहे. राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकासाठी औषध खरेदी केली नाही. मनपा प्रशासनाने या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला. पर ...
येथील वस्ती आणि डेपो भागाला रहदारीने जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून नगरपरिषदेच्या सहकार्याने केले जात आहे. बरेचसे काम झाले आहे. मात्र, वस्ती भागाकडील पुलाचा उतरणारा भाग कसा असावा, याबाबत पुलाजवळी रहिवासी आणि इतर नागरिक यां ...
गेल्या १५ ते २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतपिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. एकीकडे हरीतक्रांतीचे स्वप्न पाहतअसताना निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीवर अवकळा येत आहे. आता आॅगस्ट महिन्यातच पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आ ...