गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरातील धानशेतांना भेगा पडल्या असून धानपीक धोक्यात आली आहे. परिणामी मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळच सांगाती असल्याची चिन्हे दिसत आहेत. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहराच्या स्वच्छतेसाठी शासनाकडून गोंदिया नगर परिषदेला ३१ आॅटो टिप्पर, एक जेसीबी तसेच अन्य साहित्यांची भेट दिली जाणार आहे. याबाबत २ आॅगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने प्रकल्प अहवालास (डिपी ...
मागील सुमारे २० दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा परतून आला आहे. शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने सोमवारी (दि.६) हजेरी लावली. या पावसामुळे सर्वच सुखावले असून जोरदार पावसाची वाट बघत आहेत. ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून (दि.७) तीन दिवसीय संपावर जात आहेत. याबाबत येथील कर्मचारी संघटनेच्यावतीने तहसीलदारांना पत्र देण्यात आले. ...
शहरातील गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील मुख्य भागांत सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. यासाठी २.३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून शहरातील ४० जागांवर सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. पोलीस मुख्यालयात यासाठी कंट्रोल रूम तयार केले जाणार असून पोलिसां ...
महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस पाटील संटनेच्यावतीने पोलीस अधीक्षक बैजल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आ ...
अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात कार्यरत रोजगार सेवकांना त्यांचा कामाचा मोबदला अविलंब देण्यात यावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्याकडे लिखित पत्राद्वारे केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध विषय तसेच पोलीस पाटलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...
जिल्ह्यात १,२८१ अंगणवाडी आहे. मिनी अंगडवाड्यांची संख्या १७६ घरात आहे. त्यापैकी १,१७२ अंगणवाडींना स्वतंत्र इमारत असली तरी चक्क १०९ अंगणवाड्यांमध्ये शौचालयच नसल्याचे सांगण्यात आले. ...
गर्दीचा फायदा घेत नागरिकांजवळील मौल्यवान साहित्यासह रोख लंपास करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीत एकूण पाच सदस्य असून त्यात चार महिलांचा समावेश आहे. ...