संप कालावधीत एका शासकीय संस्थेचा कर्मचारी कार्यालयीन काम करीत असल्याचे आढळून आल्याने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्याचे केस कापल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या कर्मचाºयाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या महिला कर्मचा ...
शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असतानाच चैतन्य कॉलनीतही डेंग्यूने उच्छाद मांडल्याची स्थिती आहे. महापालिकेला प्राप्त रक्तजल नमुन्यांच्या अहवालात चैतन्य कॉलनीतील पाच रहिवासी डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा डेंग्यू संदर्भातील उ ...
शहरामध्ये वीज बिल थकबाकीदार किती आहेत, त्यांच्याकडे किती वीज बिल थकीत आहे व वीज बिलाची थकबाकी वसूल करताना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याची विस्तृत माहिती दोन आठवड्यात सादर करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधव ...
जिल्ह्यात जीवघेणा स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले असतानाही अद्याप जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वॅब किट उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाला जनतेची काळजी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावात एकाच ठिकाणी ३७ साप आढळून आल्याने खळबळ उडाली. वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी सर्व सापांचा सुरक्षित रेस्क्यू करून वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. ...
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ही घटना एमआयडीसी पोलिसांच् ...
जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवलंबून आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात ५६ टक्केच पर्जन्यमान झाले. आता धान्य व कापूस पिकाला पुन्हा एकदा जोरदार प ...
चिमूर येथील हजारे पेट्रोल पंप जवळील बाबळीचे झाड तोडल्याने झाडावरील पक्ष्यांची ५० ते ६० घरटी उद्धवस्त झाली. यात शेकडो पक्ष्यांची पिल्ले मृत पावली असून अनेक अंडी खाली पडल्याने फूटली. यामुळे या झाडावरील घरट्यात असणारे शेकडो बगळे व अन्य पक्षी आपल्या पिल् ...
जिल्ह्यातील जंगला शेजारी राहणारे नागरिक व आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी पोंभुर्णा येथे आंतरराष्ट्रीय कंपनीचा अगरबत्ती प्रकल्प निर्माण होणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला रोजगार मिळवून देण्याच्या आपल्या अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी रा ...