मराठा आरक्षणासाठी आॅगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मराठा युवकांनी मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुपारच्या सुमारास बोरगाव धर्माळे येथे राष्ट्रीय महामार्ग रोखला. या रास्ता रोक ...
आरक्षणासह प्रलंबित विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाद्वारा गुरुवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. याला जिल्ह्यात शतप्रतिशत प्रतिसाद मिळाला. सकल मराठा समाजाच्या नियोजनानुसार प्रत्येक बांधवाने या आंदोलनात सहभाग घेऊन संबंधित परिसरात १०० टक्के बं ...
सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने ९ आॅगस्ट रोजी महागाई, रोजगार, किसान वेतन, संपूर्ण कर्जमाफी यासह अन्य मागण्यांसाठी नेहरू मैदान येथून जिल्हाकचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी डाव्यांनी केंद्र व राज्य सरकारच्य ...
भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे. ...
जिल्ह्याचा साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे काम तीन वषार्पासून पूर्णपणे बंद आहे. सौरउर्जा मंत्रालयाकडून ४० टक्के अनुदान न मिळाल्याने भेलच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद आहे. केंद्र सरकारने विदभार्तील पहिला सौर उर्जा प्रकल्प अनुदानअभाव ...
प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर नगर परिषद ने जनजागृती करुन व्यापारी व दुकानदाराना संधी दिल्यावरही प्लास्टिकचा वापर होत होता. नगर परिषदेच्या पथकाकडून ठिकठिकाणी धडक कारवाई करून आतापर्यंत २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याने व्यावसायिकां ...
पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोल ...
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी सायंकाळी शहरातील दारु विक्रेत्यांकडे छापे घातले. ऐनवेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे दारुविक्रेत्यांची चांगलीच धावाधाव झाली. यावेळी सात विक्रेत्यांवर कारवाई करीत १२ जणांना अटक केली. ...
राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटनेच्या माध्यमातून मंगळवारपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारण्यात आला होता. या संपामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिपरिचारिका व चर्तुथ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्ण ...
येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात राज्य शासन जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शंभर खाटांचे कर्करोग रूग्णालय ३० जुलै २०१९ पर्यंत जनतेच्या सेवेत रूजू होईल, असे प्रयत्न करा, असे निर्देश अर्थमंत ...