ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना हालहाल करून मारले, आज त्याची वकीली करण्याची वेळ काँग्रेस सोबत उभे राहिल्यानंतर यूबीटी वाल्यांवर आली आहे, असेही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. ...
CM Devendra Fadnavis PC News: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला. ...
सुरुवातीला हा बलून हैदराबादपासून ४०० किमी अंतरावर सांगली जिल्ह्यात गेला. तिथलं हवामान व्यवस्थित नसल्याने शास्त्रज्ञांनी त्याची दिशा बदलून सांगोला परिसरात वळवल्याने तो सांगोला शहरात पडला. ...