लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गरीब, वंचित कुटुंबांना शंभर टक्के एलपीजी गॅस कनेक्शन देणे, शंभर टक्के कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करणे व सर्व पात्र शिधापत्रिकांना शंभर टक्के धान्य वाटप करण्याच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सोमवारी राज्याचे वि ...
कोरपना तालुक्यातील निमणी मार्गे बसफेरी नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. राजुरा-निमणी-गडचांदूर मार्गे सकाळी सहा व दुपारी बारा वाजता बस सेवा सुरू करण्यासाठी निमणी परिसरातील संतप्त विद्यार्थ्यांनी आज सोमवार ...
मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच नाकारणाऱ्या बुरसटलेल्या समाजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे चित्र दिसत आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात हळू-हळू कमी होत असल्याचे दिसत आहे. याचे उदाहरण म्ह ...
गडचांदूर शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्काच्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी नागरिकांनी नगर परिषदेवर आज सोमवारी सकाळी ११ वाजता गांधी चौक येथून जन आक्रोश मोर्चा काढला. ...
अत्याधुनिक शस्त्रांच्या आधारावर युद्धाच्या माध्यमातून जगाला जिंकले शक्य नाही. जागतिकीकरणाच्या आधुनिक युगात जगाला केवळ कौशल्याच्या आधारे जिंकता येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्याधारित विविध योजना सुरू केल्या आहे. ...
बालकांचे हक्क व अधिकार कोणीही हिरावू नये, शिवाय बालकांचे संरक्षण झाले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रशासन व शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांनी केले. ...
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील एकाही शेतकºयाला सोलर कृषीपंप देण्यात आले नाही. ...
सगुणा पध्दतीत धान रोवणीच्या खर्चाची बचत होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सगुणा पध्दतीने धान लागवडीकडे वळला आहे. यावर्षी दोन हजार हेक्टरवर या पध्दतीने लागवड होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...