व्हीएनआयटीतील विद्यार्थी मनोज कुमार गणप्पुरमने आत्महत्या केल्यावर कुटुंबीयांना विश्वास होत नसून त्यांनी यात गडबड असल्याची शंका उपस्थित करून तपासाची मागणी केली आहे. ...
नागपूर जिल्हा परिषदेसह वाशीम, अकोला, धुळे आणि नंदूरबार या पाच जिल्हा परिषदा बरखास्त करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष याचिकेवरील निर्णयाचा आधार घेऊन गुरुवारी सायंकाळी हे आदेश निघाले ...
केंद्राच्या जलशक्ती अभियानात देशातील २५५ व राज्यातील सात शहरांमध्ये अमरावतीची निवड करण्यात आलेली आहे. या अभियानांतर्गत शहराचा भूजलस्तर वाढविण्यासाठी आता जलसंधारणाची कामे केली जाणार आहे. यामध्ये महापालिकेच्या १५ ही विभागांना आयुक्त संजय निपाणे यांनी ज ...
चोरांनी बुधवारी मध्यरात्री धुमाकूळ घालीत शहरातील पाच व्यापारी प्रतिष्ठाने फोडली. तेथील २ लाख ८० हजारांचा माल पळविला. चोरांच्या हैदोसाने व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. ...
मुलांना घडविण्याची जबाबदारी शाळांची निश्चितच आहे. पण, तेवढीच पालकांचीदेखील आहे. पालकांनी त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. मुलांची पहिली शिक्षक आई आहे. तिने जर मुलांना घडविले, तर देशाचे चांगले नागरिक होतील, असा सूर ‘लोकमत बालविकास मंचाद्वारे आयोजि ...
सुरूवातीपासूनच सरासरीपेक्षा कमी पाऊस. त्यातही २ जुलैपासून पावसाची दडी यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. जिल्ह्यात किमान तीन लाख हेक्टरवरील पिकांना मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात खरिपासाठी आपदास्थिती निर्माण झाली आहे. ...
कपडा व्यापाऱ्याला १३ कोटी रुपयांचे विनातारण कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी त्यांचे २६ लाख रुपये हडपले. तहसील पोलीस ठाण्यात या प्रकरणी बुधवारी अकाऊंटन्टसह दोघांवर गुन्हा दाखल झाला. ...
गत दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने धान पीक पुर्णत: उध्दवस्त होत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मा ...
दरवर्षी दूध उत्पादनात सातत्याने वाढ होत असली तरीही दुधाची प्रती व्यक्ती उपलब्धता लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात कमीच आहे. यासाठी दूध देणाऱ्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भंडारा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सतीश र ...