मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या हातून राख्या तयार करण्यात येत आहेत. यंदा जिल्हा सैनिक कार्यालयाच्या माध्यमातून सीमेवरील जवानांना १० हजार राख्या पाठविल्या जातील, अशी माहिती नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी रविवारी पत्रपरिषदेतून दिली. ...
स्वप्न मोठी बघा. ती साकारण्यासाठी श्रम, जिद्द बाळगून ते प्रयत्न करा. मोठी स्वप्न पाहायला घाबरू नका, असा मोलाचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मधून देशातून मुलींमधून प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी शनिवारी तरूणाईला दिला. ...
बडनेरा ते कुरूम रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक दुरूस्तीची कामे रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. परिणामी दरदिवशी तीन तासांचे मेगाब्लॉक केले जाणार आहे. सायंकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान धावणाऱ्या गाड्यांना विलंबाचा फटका बसणार आहे. ही कामे तब्बल दोन महिने चालणार ...
जिल्ह्यात दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाल्याने काही भागांतील पिकांना दिलासा मिळाला असला तरी दुबार पेरणीचे संकट कायम आहे. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ...
पावसाळ्याचा सव्वा महिना लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरणी धोक्यात आली आहे. शेतकरी पीक वाचविण्यासाठी वाट्टेल त्या उपाययोजना करीत असला तरी पीके करपण्याच्या मार्गावर आहे. ...
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे विदर्भाचा महत्वाकांक्षी भेल प्रकल्प सहा वर्षापासून बंद पडलेला आहे. दोन हजार ७०० कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडे बंदिस्त आहे. याचा निषेध करण्यासाठी रविवारला भेल प्रकल्पासमोर सामाजिक कार्यकर्ते सुहास फुंडे यांच्या ने ...
सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२८ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. आता १६ वी ग्रीनलिस्ट प्रसिद्ध होणार असून त्यानंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा ...
विकासाच्या बाता करणारे हे सरकार केवळ सिमेंटचे जंगल निर्माण करीत आहे. आरोग्य, वीज, सिंचनाची समस्या अजुनही कायम आहे. रोजगार नसल्याने बेरोजगाराची फौज दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सरसकट क ...
सफाई कामगार समन्वय समितीच्या निवेदनानुसार प्रलंबित प्रकरणे तसेच मागण्या तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समस्या निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ...
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील मौजा इटोली येथील लताबाई गोपाळ देवतळे यांच्या घरी कुत्र्याच्या शोधात बिबट्याने घरात प्रवेश केला. यामुळे देवतळे कुटुंबीय व शेजाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली. सदर घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. ...