संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात साहित्य, वस्तू पुरवठादार येथील गाला एन्टरप्रायजेसला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने शुक्रवारी घेतला. यापुढे ‘गाला’कडून कोणत्याही प्रकारचा पुरवठा करू नये, असे निर्देश देण्यात आले आहे. ...
सुरूवातीपासूनच पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील धान रोवणी ठप्प झाली आहे. एक लाख ८१ हजार ३२९ हेक्टर क्षेत्रापैकी ेआतापर्यंत केवळ १३ हजार १० हेक्टरवर आतापर्यंत धानाची रोवणी करण्यात आली. एक लाख ७० हजार हेक्टरवरील रोवणी रखडली आहे. ही रोवणीही धोक्यात आली ...
तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून दीड हजार कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प दोन वर्षाच्या आत सुरू करू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली. या प्रकल्पाचे भू ...
चित्रपट बनविणे आणि अभिनयाच्या शौकामुळे विनोद रामाणी कर्जबाजारी झाले. रामाणीचे कुटुंब मूळचे जरीपटका येथील आहे. ते पाच भाऊ आहेत. तीन नागपुरात राहतात. एक दुबईमध्ये व दुसरा मुंबईत राहतो. नागपुरात राहणाऱ्या रितेशचे औषधाचे दुकान आहे तर मनोहरलाल कपड्याचा व् ...
येथील जिल्हा महिला रुग्णालयासाठी निधी उपलब्ध होवूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे रुग्णालयाचे काम रखडले आहे. काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागात आंदोलन करण्यात आले. ...
पदवीधर शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेवून समस्यांवर चर्चा केली. चर्चेदरम् ...
काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणामुळे देश उभा झाला आहे. राज्यावर पूर्वी दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे. जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब, शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत. ...
खेळांसाठीची मैदाने ही खऱ्या अर्थाने ‘वेलनेस सेंटर’ आहेत, खेळांसाठी अधिक निधी देणं म्हणजे आजारापासून दूर राहून आरोग्यावरचा खर्च कमी करणे आहे. हे लक्षात घेऊन राज्यात खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल, क्रीडापटंूना आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दृ ...
पावसाळा सुरू झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे ...
शासन निर्णयानुसार गोंडपिपरी तालुक्यातील शबरी घरकूल योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनसुध्दा तब्बल दोन वषार्नंतरही एमआरइजीएस अंतर्गत अनुदानाची रक्कम हाती न लागल्यामुळे संतप्त लाभार्थ्यांनी गोंडप ...