शहरासह वर्धा शहरानजीकच्या १३ गावांमधील एकूण ३६ हजार कुटुंबीयांना यंदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले. नागरिकांची समस्या व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाचे पालक सचिव चहल यांनी वर्धेत घेतलेल्या आढा ...
नजीकच्या मांडवा येथील शेतकरी कृष्णा शेंडे याने शेतातच विष प्राशन केल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेवाग्राम येथील रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आल्यानंतर सेवाग्राम पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत प्रकरण पुढील कारवाईसाठ ...
चालकाने काही प्रवाशांना न घेता बस पुढे नेल्याचा आरोप करीत पाठलाग करून कालव्याजवळ बस थांबविण्यात आली. यावेळी संतप्तांनी रापमच्या प्रवासी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. सदर आंदोलनाची माहिती मिळताच यंत्र अभियंत्यांनी आंदोलनस्थळ गाठून संतप्तांशी चर्चा क ...
कस्तुरबा ही महात्मा गांधींची अशिक्षित सहचारिणी नव्हे तर ती एक सत्याग्रही वीरांगना होती, हे इतिहासाला कधी कळलेच नाही. महात्म्याच्या तेजस्वी प्रतिमेआड कस्तुरबाचे योगदान झाकोळल्या गेले. वयाने बापूंपेक्षा मोठ्या असलेल्या कस्तुरबाने सहजीवनाच्या आरंभकाळात ...
खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे चाकू दाखवून अश्लील शिवीगाळ करणारा कुख्यात गुंड नित्या ऊर्फ नितीन कुळमेथे याची चाकूचे घाव घालून तसेच विटांनी ठेचून अमानुष हत्या केली. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास तकिया धंतोली परिसरात घडलेल्या या थरारक हत्याकांडाने पुन्ह ...
शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन आष्टीने जुनी धोकादायक इमारत पाडण्यासाठी २०१६ पासून वारंवार शिक्षण विभागाला प्रस्ताव दिला. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने पावसाळ ...
नजीकच्या बेनोडा येथील घरकुल लाभार्थ्याने स्वमालकीची जागा सोडून शासकीय आणि रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत बांधकाम सुरू केलेले आहे. परिणामी रहदारीचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घरकुलाचे बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे व ...
यवतमाळ मार्गावरील बाणायत ते नांदगव्हाण दरम्यान भरधाव टाटा एस मालवाहू वाहन झाडावर आदळल्याने येथील दोन तरुण ठार झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
नगर परिषदेतील राजकीय विसंगतीचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. राज्य व केंद्रात युतीची सत्ता असली तरी नगरपरिषदेत शिवसेना भाजपातच विस्तव जात नाही. शिवसेनेकडे नगराध्यक्षपद तर सभागृहाचे बहुमत भाजपाकडे आहे. या दोन्ही पक्षात स्थानिक पातळीवर टोकाच्या विरोधाचे ...