तुमच्या वाहनासमोर येऊन कोसळल्यासारखे करणे आणि मोबाइल फुटल्याचा बनाव करून मोबदल्याचा तगादा लावणे, अशा पद्धतीने गंडविणाऱ्या दोन टवाळखोरांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोतवाली पोलिसांनी मध्यतंरी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र, त्यानंतरही काही व ...
चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्प ...
दोन अल्पवयीन मुलींवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी तिवसा तालुक्यात घडली. तो मुलगा पसार झाला आहे. ...
येत्या ५ जूनपर्यंत जिल्ह्यात सार्वत्रिक व काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. तीन दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला व शिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग वाढली आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीकरिता अचलपूर मतदारसंघात भाजपकडून इच्छुकांची गर्दी वाढत आहे. प्रहार तटस्थपणे ‘अपना भिडू’वर थांबली आहे, तर लोकसभेनंतर रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांच्या आग्रही भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे गणित बिघडणार आहे. काँग्रेसकडून ...
पावसाळ्यात मेळघाटातील जवळपास २० गावांचा संपर्क तुटतो, तर ३३ गावे आजही बारमाही संपर्कक्षेत्राबाहेर आहेत. १ जुलैपासून परतवाडा आगाराची हतरूला जाणारी बस रस्ता नादुरुस्त असल्याने चार महिन्यांसाठी बंद करण्यात आली. अतिदुर्गम भागात आजही समस्या कायम आहेत. त्य ...
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमानुसार पेपर सोडविला. मात्र, गुणपत्रिका वेगळ्याच विषयांची हाती पडली. असे असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब बुधवारी निदर्शनास आली. त्यामुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपता ...
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलोरा विमानतळाच्या कामाला आता गती मिळाणार आहे. खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी यांची भेट घेऊन या मागण्यांवर चर्चा केली. यावर मंत्र्यांनी प्रस्ताव मागितल्याचे खासदार राणा म ...
खासगी व्यवस्थापनाच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसुभरही कमी नाहीत, याची प्रचिती भाजीबाजार परिसरातील हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरून येते. पाचवीनंतरचे प्रवेश पूर्ण झाल्याने येथे प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचा बोर्ड लावावा लागला. सातत ...
शिकार केलेल्या रानडुकराचे मांस विकलेल्या पैशावरून झालेल्या वादात वाघाच्या शिकारीचे बिंग फुटले असून आंतरराज्यीय शिकाऱ्यांची टोळी आयतीच वनविभागाच्या हाती लागली. हा वाद झाला नसता तर तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे झालेल्या वाघाची शिकारही पुढे आली नसती ...