ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कतार एअरवेजच्या विमानामध्ये सोमवारी पहाटे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान आपल्या निर्धारित वेळेत उड्डाण करू शकले नाही. तब्बल चार तासांनी दुरुस्त झाल्यावर सकाळी ७ वाजता ते प्रवाशांविना दोहाकडे रवाना झाले. यातील प्रवाशांची व्यवस्था एका हॉटेलमध्य ...
जानेवारी ते आतापर्यंत विदर्भात स्वाईन फ्लूचे ३५५ रुग्ण आढळून आले असून मृत्यूचा आकडा ३९ वर पोहचला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांची सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. रुग्णांची संख्या २४५वर पोहचली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने लोकांनी सतर्क राहण्य ...
निर्मल समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मानमोडे यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नागपुरात आले असता त्यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला स्थान मिळाले आहे. देश उभारणीत संघाचे स्थान यावर विद्यार्थ्यांना ‘बीए’(इतिहास)च्या चौथ्या सत्रात धडे शिकविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीप ...
ऑटोरिक्षा चालकांसाठी परिवहन विभागामार्फत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा, या मुख्य मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक मालक संघटना, संयुक्त कृती समितीच्यावतीने राज्यभरातील ऑटोचालक ९ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी मागण्यांना घेऊन ...
राज्यमंत्री असल्याने वरिष्ठांच्या खोलीत बसून सर्व कामे सहज होणे शक्य होते. परंतु आरटीओ कार्यालयात वाहन परवान्याच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम व वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके सामान्यांसारखे रांगेत लागले. स्मार्ट कार्ड काढण्याचीही प्रक्रिया पूर् ...
शिक्षणाचे गांभीर्य आता शासन आणि प्रशासनाला राहिलेले नाही. वृत्तपत्राच्या माध्यमातून जि.प.च्या शाळांच्या खंडित वीज पुरवठ्याबद्दल वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा २६ जूनपासून सुरू झाल्या. मात्र आजही विजेअभाव ...
पांदण रस्त्याची न झालेली कामे, अनेक योजनांचा परत गेलेला निधी आणि भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मृत्यू या घटनांना जिल्हा परिषदेचे निष्क्रिय पदाधिकारी कारणीभूत असल्याचा रोष व्यक्त करीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे सोमवारी जिल्हा परिषद बरखास्त करण्याच ...
अद्भुत निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चिरोडी-पोहरा जंगलात हिंस्त्र श्वापदांची संख्याही बरीच आहे. विशेषत:, बिबट्यांसाठी चिरोडी-पोहरा जंगल सुरक्षित आवास बनले आहे. या जंगलात पट्टेदार वाघाचे अस्तित्व नसल्यामुळे या जंगलातील राजे म्हणून बिबट्यांचाच स ...