वर्धा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षापुढे यावेळी गटबाजीचे, तर काँग्रेस पक्षापुढे आपला बालेकिल्ला परत मिळविण्याचे आव्हान आहे. गेल्यावेळी २०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळविला होता. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा असलेला हा ब ...
मानधन वाढ व पेंशनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील १,२८१ अंगणवाडी सेविका आणि १,२४३ मदतनिसांनी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. ...
मागील दीड महिन्याच्या काळात वर्धा शहरातील विविध भागातील सात घरांना टार्गेट करून घरातून रोख व मौल्यवान साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीतील चार जणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख ३ हजार रुपये, साडे एकवीस ग्रॅम सोन आणि ११० ग्रॅम च ...
सेलू तालुक्यातील एसटी महामंडळ संदर्भातील समस्याबाबत सोमवारी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत या समस्या सोडविण्याची मागणी केली. सदर समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी एसटी महामं ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबाजी भावे यांची पावन नगरी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. एकट्या वर्धा जिल्ह्याची दारू व्यवसायातील उलाढाल कोटींच्या घरात असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस यंत्रणेचे अव ...
शहरातील श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिरात साध्वीश्रींच्या उपस्थितीत ६८ दिवसीय नवकार जापचा प्रारंभ ४ आॅगस्टपासून पासून होणार आहे. छत्तीसगडरत्न शिरोमणी महत्तरा पद विभूषिता प. पू. गुरुवर्या मनोहरश्रीजी म.सा. यांच्या सुशिष्या सरलमना प.पू. सुभद्राश्री ...
कर्जामुळे त्रस्त होऊन शहरातील एका मोठ्या औषध व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना इतवारीतील निकालस मंदिरजवळ घडली. या घटनेमुळे व्यापारी हादरले आहेत. विनोद चिमणदास रामानी (४४) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. ...
तालुका मुख्यालय असलेल्या समुद्रपूर नगरपंचायतीच्या क्षेत्रात १२ कोटी रुपये निधीतून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात समुद्रपूरकरांना शुद्ध पाण्याची उपलब्धता होणार आहे. ...
जिल्ह्यात ‘हायब्रीड अॅन्यूईटी’अंतर्गत विविध कामे सुरू असून पुसद विभागातील कामांची गती अगदीच संथ असल्याची बाब पुढे आली आहे. काम मिळालेल्या मार्गांवर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची असताना त्याकडे दुर्लक्ष करून उपाययोजना केल्या जात नसल्याचे च ...