आष्टी, साहूर, द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रुंदीकरण व नूतनीकरणाच्या कामातील निर्माणाधीन पुलाच्या शेजारी तयार केलेले डायव्हर्शन जाम नदीला पूर आल्याने वाहून गेले. त्यामुळे रात्री २ वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. ...
तळेगाव, आष्टी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करीत असलेली रापमची बस खड्डा चूकविण्याच्या नादात चालकाने रस्त्याच्या कडेला उतरविली. बघता-बघता ही बस रस्त्याच्या काठावर फसली. यात ४० विद्यार्थी सुदैवाने बचावले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घड ...
तलाठी व शेतकरी यांचे नाते अत्यंत दृढ असते. गाव पातळीवर तलाठी अनेक कामे करतात. त्यांच्याकडून विविध प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. मात्र अनेक ठिकाणी तलाठ्यांकडून आर्थिक लूट केली जाते, अशी ओरड असते. ...
रस्ता दयनीय असल्याचे कारण देत समग्र शिक्षा अभियानाची एसटी बस विद्यार्थिनींना चक्क जंगलात सोडून परत गेली. ही घटना तालुक्यातील करंजखेड येथे बुधवारी सायंकाळी उघडकीला आली. करंजखेड येथील अनेक विद्यार्थिनी महागावला शिक्षणासाठी येतात. ...
शहरामध्ये शंभर वर्ष जुन्या इमारती आहे. यातील काही इमारती चांगल्या अवस्थेत आहेत. तर काही इमारतींना तडे गेले आहेत. काही तिरप्या झाल्या आहेत. काही इमारतींवर अक्षरश: झाडे उगवले आहेत. विशेष म्हणजे पोलीस वसाहतीचा बहुमजली इमारतींमध्ये हा प्रकार दिसून येतो. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमध्ये प्राध्यापकाची किती पदे रिक्त आहेत व किती अंशकालीन प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली. तसेच, यावर दोन ...
मलेशियाच्या मेलाका येथे नुकतीच वर्ल्डकप कबड्डी स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेत भारतीय महिला संघाने वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान पटकाविला आहे. या विश्वविजेता टीमचा भाग होती नागपूरची माधवी दिलीप वानखेडे. ...
१५ हजार रुपयांसाठी झालेल्या वादातून रविवारी रात्री गुंडांनी २५ वर्षीय आनंद शिरपूरकर याची हत्या केली होती. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी समीर शेंडे, यश गोस्वामी, प्रफुल्ल शिवरेकर व प्रदीप काळे यांना अटक केली होती. सोमवारी रात्री हत्येचा सूत्रधार रितेश ...
जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असून, शेतीपिकांवर किडींचा प्रादुर्भाव होणार नाही. मात्र भविष्यात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी आणि मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीवरील नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांना द ...
२२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बुधवारी त्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर याचिकाकर्त्या महिलेची त ...