भंडारा-पवनी महामार्गाला एकमेव प्रवासी निवारा असा आहे की ज्यामध्ये ना बसायला जागा ना उभे रहायला.भर पावसात विद्यार्थी व प्रवाशांना उभे रहावे रहावे लागते. अड्याळ येथील प्रवासी निवारा समस्येच्या गर्तेत सापडला आहे. ...
मागील आठवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरविल्यामुळे चिंतातूर झालेल्या नागपूरकरांना आता दिलासा मिळाला आहे. सहा दिवसात शहरात २६२.२ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीजवळ आकडेवारी आली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार ३१ जुलैपर्यंत नागपूर जिल्ह्यात सरासरीच् ...
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत सीतासावंगी येथे उघडकीस आलेल्या वाघ शिकार प्रकरणी एका आरोपीने बुधवारी आत्मसमर्पण केले असून त्याच्या जवळून वाघ नख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आता आरोपींची संख्या १४ झाली आहे. ...
शहराचे वाढते क्षेत्र आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता अग्निशामक विभागाला अधिक सक्षम बनविण्याचे प्रयत्न महानगरपालिकेकडून सुरू आहेत. विभागाच्या सक्षमीकरणासोबतच बहुमजली इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र, विहिरींची सफाई, इमारतींची पाहणी, पाणीपुरवठा, प्रशिक्षण ...
काही दिवसांपूर्वी मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचा बळी गेला. यानिमित्ताने पुन्हा धोकादायक इमारतींचा मुद्दा ऐरणीवर आहे. भंडारा शहरातील नगर पालिका हद्दीत ४४ इमारती जीर्ण झाल्या असून आतून पोकळ झाल्या आहेत. ...
काँग्रेसच्या जडणघडणीत पक्षाने अनेकदा चढउतार अनुभवले. कॉंग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष चालतो. मात्र आजघडीला निष्ठावंतांना डावलून पक्ष कारभार चालविला जात आहे. हा त्यांच्यावर अन्याय आहे. स्वत:ची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हाकणारेच इच ...
बाहेर सुरू असलेला रिमझिम पाऊस...अन् सायंकाळी मो. रफी यांनी गायलेल्या गीतांची मैफिल...असा दुहेरी संगम नागपूरकर रसिकांनी अनुभवला. रसिकांची भरगच्च उपस्थिती असलेल्या साई सभागृहात गायक कलावंतांनी मो. रफी यांची सदाबहार अशी अजरामर गीते गाऊन रसिकांना चिंब के ...
वैयक्तिक विकासासोबतच सामुदायिक विकास समाजकार्यात महत्वाचा घटक आहे. समाज व देशाचा विकास साधायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. तशी तरतूद विद्यापीठ व महाविद्यालयात आहे. त्यानुसार राज्यातील विविध विद्यापीठ व महावि ...