एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून आॅगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या महिला सेवेत दाखल होतील. त्यामुळे एसटी ...
देव्हाडी उड्डाणपुलाच्या पोचमार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलाच्या सिमेंट कांक्रीट पॅनेल्सच्या जोडमधून राख सातत्याने निघत आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ने २९ जुलै रोजी ‘पावसानंतर उड्डाणपुलातून वाहू लागली राख’ असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल ...
जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा हटविल्याचे वृत्त भंडारा शहरात येताच येथील गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. फाटाक्यांची आतषबाजी करुन अभिनंदन सभा घेण्यात आली. ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ बुधवार ७ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जात आहे. याबाबतची सूचना सोमवारी मेडिकल मार्डने अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना दिली. या ...
भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र आधुनिक शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांचे शेतीशी असलेले नाते तुटत चालले आहे. शेतीत कुणी काम करायला नाही. विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी लाखनी तालुक्यातील मिरेगाव शाळेने अभिनव उपक्रम राबविला. वि ...
पाच वर्षात सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पोहचलेल्या महाजनादेश यात्रेने तुमसर तालुक्यात उत्साह संचारला आहे. आमदार चरण वाघमारे यांनी केलेल्या विकास कामांना लोकांनी हात उंचावून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पा ...
शहरातील विनोबा नगरात अर्धा सीमेंट रस्ता व्यापून टाकणारा विजेचा खांब मागील सहा ते सात वर्षापासून उभा आहे. वळण रस्त्यावर हा खांब अतिशय धोकादायक असून वर्दळीच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी संबंधित विभागाला केल्या. परंतु त्याकडे ...
धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड येथे आरोग्य यंत्रणेने अॅलोपॅथिक दवाखाना वाऱ्यावर सोडल्याने पट्टीबंधक हा डॉक्टर आणि सफाई कामगार हा कॅशियर झाला आहे. येथे येणारे किरकोळ आजाराचे रुग्ण दोघांच्या ज्ञानावर आधारित उपचारावर अवलंबून असतात. याकडे संबंधित ...
श्रावण सोमवार व नागपंचमी असल्यामुळे शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. शहरातील विविध शिवमंदिरात व नाग मंदिरात भाविकांनी पूजा व अभिषेक केला. महाल येथील कल्याणेश्वर मंदिरात फुलांची सेज बनविण्यात आली होती. जागृतेश्वर मंदिरात कावडधारकांनी आण ...
प्रत्येक वेळी तंबी देऊन काम भागत नाही, तर कधी कृतीही पाहिजे. मात्र, जिल्हा प्रशासनाला अद्यापही हे साध्य न झाल्यामुळे बँका तंबीला जुमानेनासा झालेल्या आहेत. त्यामुळे चार महिन्यांच्या अवधीत खरीप पीक कर्जवाटपाचा टक्का २६ वरच रखडलेला आहे. अद्यापही ११५३ को ...