काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे. ...
जंगलातील बिबट्याने वडाळीच्या एसआरपीएफ कॅम्प स्थित पोलीस निरीक्षकाच्या बंगल्यावरील लॅब्राडॉर श्वान रविवारी मध्यरात्री फस्त केले. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत वनविभाग या भागात पोहोचले नव्हते. वनविभागाच्या अनास ...
शहरातील कचरा टाकण्यासाठी असलेल्या कंटेनरच्या संख्येबाबत घोळाची पोलखोल एक वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी केली होती. शहरात नेमके कंटेनर किती, हा विषय यामुळे चर्चेत आला. सध्याही हीच स्थिती चौकाचौकांत दिसून येत आहे. कंटेनर गायब, कचरा अस्तव्यस्त; या ...
रेल्वे स्थानकावर सुरू झालेला स्वयंचलित जिना दुसऱ्याच दिवशी बंद ठेवण्याची पाळी रेल्वे प्रशासनावर आली. खोडसाळपणा करणाऱ्या काही मुलांनी आपत्कालीन स्थितीत जिना बंद करण्याचे बटन आठ ते दहा वेळा दाबल्याची माहिती मिळाली. याचा घसरगुंडी म्हणूनदेखील वापर त्यांच ...
देव्हाडी येथील उड्डाणपूलाला पुन्हा मोठे भगदाड पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूल पोचमार्गावर रविवारी भगदाड पडल्याचे उघडकीस आले. संततधार पावसात मोठ्या प्रमाणात भरावातील राख येथे वाहून गेली. ...
नक्षलग्रस्त भागात सतत दोन वर्ष कठीन व खडतर कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकारी व ५३ पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस महासंचालकांच्या विशेष सेवा पदक प्राप्त झाले आहे. भंडारा येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित समारंभात जिल्हा पोलीस अधीक्ष ...
दमदार पावसाच्या आगमनानंतर रखडलेल्या रोवणीला जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे. गावातील मजुर गावातील शेतात रोवणीसाठी यायला तयार नाही. अधिक मजुरीच्या आशेने गावातील मजूर परगावात धाव घेत आहेत. ...
भात रोवणीसाठी गेलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथे घडली. दुपारच्यावेळी बांधावर बसून भोजन करताना तिला विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. ...
येथील बंद युनिव्हर्सल फेरो कारखान्यातून मॅग्नीजची परप्रांतात विक्री करणे सुरू आहे. अभय योजनेअंतर्गत राज्य शासनाचा ऊर्जा विभाग तथा व्यवस्थापनाने करार करून कारखान्याला वीज बिल माफ केले होते. कारखाना सुरू करण्याच्या अटीवर कारखान्याचे वीज बिल माफ करण्यात ...
धनगर समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एसटीचे आरक्षण लागू करण्याची मागणी धनगर समाजाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ...