ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला संविधान चौकातून महाअभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले. ...
शुक्रवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या काही भागात पाणी शिरले. विशेषत: ‘सेमी आयसीयू’ म्हणून असलेल्या वॉर्ड क्र. २५ मध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याने खळबळ उडाली. येथील गंभीर रुग्णांना तातडीने वॉर्ड क्र. २७ मध्ये हलविण्यात आले. ...
हवामान खात्याने ७ सप्टेंबरला नागपुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ७ सप्टेंबरला नागपुरात होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पुढे ढकलल्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली. ...
भालके आणि परिचारक यांना आव्हान देण्यास तोडीस उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे नाही. त्यामुळे आघाडीत मनसे सामील झाल्यास ही जागा मनसेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तशी तयारीही मनसेची सुरू आहे. ...