जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेले तोतलाडोह बुधवारी ओव्हरफ्लो झाले. सायंकाळपर्यंत या धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु पाण्याची येणे मोठ्या प्रमाणावर सुरूच असल्याने रात्री ८ वाजता सर्वच्या सर्व १४ दरवाजे ३० सेंटीमीटरपर्यंत उघडून पाणी सोडण्यात ...
राज्यात रोज शेकडो प्राणघातक अपघात होत असताना रस्ते सुरक्षेच्या २९८ कोटी रुपयांवर निधीचा प्रभावी उपयोग करण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. या धक्कादायक मुद्यावर सामाजिक कार्यकर्ते परमजितसिंग कलसी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका ...
एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाने झोपेच्या गोळ्या खाऊ घालून महिला मजुराच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि छेडखानी केल्याची घटना समोर आली आहे. ...
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत.सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसतर्फे शहरभर आंदोलन करण्यात आले. ...
हिंगणा तालुक्यातील संगम व खैरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदी पात्रात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले काका-पुतण्या बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
गणेश विसर्जनादरम्यान फुटाळा तलावावरील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. पोलिसांच्यावतीने चार ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने फुटाळा तलावावर नजर ठेवण्यात येणार आहे. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूर जिल्ह्यातून ४८,००० ग्रामस्थांनी मत नोंदविले होते. परंतु यावर्षी नागपूर जिल्हा राज्यात चांगलाच पिछाडीवर आहे. नागपूर जिल्ह्यातून आतापर्यंत फक्त २७०७ ग्रामस्थांनी स्वच्छ सर्वेक्षणात आपली मते नोंदविली आहेत. ...