आरोग्य विभागाद्वारा गणेशोत्सव मार्गांची दैनंदिन साफसफाई व आरोग्य विषयक दैनंदिन फवारणी करावी, विसर्जन ठिकाणी निर्माल्याकरिता स्वतंत्र व्यवस्थापन करावे, विसर्जन स्थळी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे, प्राथमिक आरोग्य पथक अॅम्बुलन्ससह सज्ज ठेवणे तसेच आवश् ...
येथील हुतात्मा स्मारक येथून डॉ. महेंद्र गणविर, सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा गांधी चौक, पोस्ट आॅफीस चौक, बसस्थानक चौक होत त्रिमुर्ती चौकात धडकला. येथे मोर्च्याचे रुपांतर सभेत झाले. सभेला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार ...
लोकसभा निवडणुकीसाठी असलेले मुळ मतदान केंद्र याही निवडणुकीसाठी घेण्यात येणार असून जिल्ह्यात १२०६ मतदार केंद्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या केंद्रांसाठी पाच हजार ३१४ कर्मचारी नेमण्यात येणार आहे. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष १३२९, ...
साकोली येथील नरेश तिडके आपल्या परिवारासह राहत होते. सहा वर्षापुर्वी आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार होता. वडिलांच्या निधनानंतर आईच्या आधाराने राहत होती. परंतु ऑगस्ट महिन्यात नरेशची पत्नी निशा हिचाही आजा ...
सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ...
पूर ओसरल्यानंतर तलाठयांच्या चमुने बाम्हणी गावातील बाधीत घरांचे सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणात या चमुला बाम्हणीतील ३५० घरांना बाधा पोचली असल्याचे आढळून आले. तर ३९ घरे अंशत: पडली असल्याचे दिसून आले. नुकसानीनुसार या आपदग्रस्तांना लवकरच नुकसानभरपाई द ...
किरण बगमारे यांनी दोन हजार लोकवस्तीच्या जुगनाळा गावाला हागणदारीमुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली. तसेच गावातील महाविद्यालयीन मुलांचा युवकगट, १९ महिला बचत गटातील २१५ महिलांचा स्वतंत्र महिला गट तयार करुन गावात स्वच्छतेबाबत जागृती करण्याचे महत्त्वाचे क ...
काही घरांच्या भिंती कोसळल्याने अंशत: नुकसान झाले आहे. तर काही घरे पूर्णपणे कोसळली आहेत. छत कोसळल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे दैनंदन वापराच्या वस्तू व जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. ...
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा हे शहर महाराष्ट्र व गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. सिरोंचापासून चंद्रपूर २२०, गडचिरोली २१०, नागपूर ३०५ किमी अंतर आहे. एवढ्या दूर अंतरावर जाऊन राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेणे कठीण होते. दुर्गम भा ...
दुसऱ्या प्रकरणात गडचिरोली तालुक्यातील बामणी येथील अमोल ज्ञानेश्वर उंदीरवाडे याने १६ जून २०१७ रोजी फिर्यादीला अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच ...