जिल्ह्यात १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत ६५३.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६६५.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही १०२ टक्केवारी आहे. याच दिनांकापर्यंत मागील वर्षी ४३७.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ...
सुकळी कचरा डेपोत घनकचºयाचे उल्लंघन होत असल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने गुरुवारी बजावलेल्या नोटीसनंतर रविवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुकळी कचरा डेपो व लालखडी येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. यावर स्पष्ट मत हरित लवादाला एक महिन ...
गणेशाच्या आगमन आणि विसर्जनानिमित्त करण्यात येणाऱ्या दणदणाटाचा व्यवसाय कोट्यवधीच्या घरात जातोय. बॅण्डपथक, ढोलताशा पथक, धुमाल पार्टी, संदलवाल्यांच्या तारखा बुक आहे. ...
एटीएम फोडून २२ लाख ८४ हजार १०० हजार लंपास केल्याच्या तक्रारीवरून भद्रावती ठाण्यात गुन्हा झाला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला सुरूवात केली. एटीएम मशीनमधून कसे पैसे काढले याचा कसून तपास केला. चंद्रपूर व गडचिरोली क्षेत्रातील एटीएम ...
१५ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी १२.३० वाजताच्या सुमारास अंतरगाव येथे घडली. खुशाल बंडू करकाडे वाहुन गेलेल्या बालकाचे नाव आहे. सावली तालुक्यातील पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत अंतरगाव जवळील धोंडू बाबा आश्रम शाळा शेजारी एक नाला वाहतो. ...
नागपूरसह देशभरात मोठ्या आणि लहान रेल्वेस्थानक परिसरात प्लास्टिक आणि पॉलिथीन बॅगचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. २ ऑक्टोबरपर्यंत रेल्वेस्थानक परिसरातून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या रेल्वे बोर्डाच्या सूचना आहेत. ...
आज जिल्ह्यात सर्वत्र हेच चित्र दिसून आले. प्रतिष्ठापनेनंतर दहा दिवस गणेश भक्तीची आराधना सुरू राहणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेश मंडळांकडून कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. समाजामध्ये एकता असावी, उद्द ...
जि. प. शाळेच्या इमारतीला जागोजागी भेगा पडल्याने पाणी गळते. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे इमारतीचे कवेलू फुटले तर काही वादळाने उडाले. अशा धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. जि. प. या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याचा प्र ...
समाजात अनेक प्रतिभा असतात, परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही. समाजातील प्रतिभावंतांची दखल न घेणाऱ्या समाजाचा विकास खुंटतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले. ...
संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील ८ वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. संगणक परिचालकांच्या माध्यमातून राज्यशासनाला केंद्रशासनाकडून सलग ३ वेळा प्रथम क्रमांक तर एखदा व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सदर संगणक परिचालकांनी रात् ...