१९६० नंतरच्या राजकारणात शरद पवार यांनी पुरोगामीत्वाची कास धरून जातीवादाला विरोध करणार भूमिका घेतली. त्याचबरोबर आपले मानस पिता यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणात ज्या त्रुटी राहिल्या, त्या त्रुटी दूर करून ठोशास ठोसा, मुत्सद्दीपणा, पाडापाडी अशा प्रकारचे ...
धनंजय महाडिकच भाजपमध्ये आल्याने संभाजीराजे नाराज असल्याचे दिसून येते. त्या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसविषयी आपली भावना बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसमधून आतापर्यंत ३० हून अधिक नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेते प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आपल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना पुढे करावे लागत आहे. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांमध्ये दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. ...