राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला चक्क इंग्रजी वाङ्मय या विषयाची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अचूक निकाल लावण्यात नापास झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अल्केशा रवींद्र मडघे या विद्यार्थिनीने गुणपत्रिका दुरूस्तीसाठी वि ...
महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ चे तरतुदीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये शेकडो कोरे आणि रकमा लिहिलेले धनादेश, कोट्यवधींचा व्यवहार असलेले १२७ गहाणखत, खरेदीखत, स्थावर मालमत्ता तसेच शेती व प्लॉटचे दस्तऐवज पंचनामा करून जप् ...
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची उद्दीष्ट तीन दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात पुर्ण करण्यात यावे असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या ग्रामपंचायीत केंद्र चालकांचा संप सुरू आहे. अशावेळी शासनाच्या इतर यंत्रणांमार्फत नोंदणी करून घेण्याबाबत त्यांनी सुचना ...
तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर देव्हाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. कामाबाबत संशय निर्माण होत आहे. पुलाचा पोचमार्गावर मध्यभागी लांब तडे गेले आहे. पुल दगडी असून अंडरपासजवळील दगडांनी जागा सोडली आहे. दगड तिरपे झाले आहे. पोचमार्गात दोष निर्माण ह ...
भंडारा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन केले जाते. परंतु मुंबईसारखे व्यापक स्वरुप अद्यापही येथील दहीहंडीला आले नाही. गांधी चौक, जलाराम चौक येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. ...
मूल येथील बुद्ध टेकडीवर ४ नोव्हेंबर २०१४ ला मुर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बौद्ध सणांच्या दिवशी विविध कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे सदर स्थळ बौद्ध धर्मियांसाठी प्रेरणास्थान आहे. विदर्भातील बौद्ध बांधव येथे मोठ्या संख्येने येत असून शांती व ...
रामदेगी परिसर सन १९५५ ला निर्माण झाला असून ताडोबा अभयारण्याचा एक भाग आहे. येथे पुरातन काळातील देवस्थान आहे. हे मंदिर काळ्या दगडांनी निर्माण केलेले आहे. या मंदिरात शिवलिंग व चार फूट उंचीची पितळी मूर्ती आहे. ...
संगणक टायपिंग सुरू करून मॅन्युअल टंकलेखन बंद करण्याचा निर्णय नोव्हेंबर-२०१७ मध्ये शासनाने घेतला होता. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार दोन वर्ष मुदतवाढ मिळाली होती. संगणक टायपिंग विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, याबाबत संघर्ष समितीने शासन ...
देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकन ठरविण्यासाठी ‘़स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९’ अंतर्गत १५ सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडया, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अं ...
४० वर्षांपूर्वी अंगारा गावात लावलेल्या लोखंडी वीज खांबांपैकी सुमारे २७ खांब जीर्ण झाले आहेत. सदर खांब कोसळून कधीही जीवितहानी होण्याचा धोका असल्याने सदर खांब महावितरणने बदलवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...