जम्मू काश्मीरविषयी भाजप सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाला सिंधीया यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे सिंधीया भाजपमध्ये येणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यातच त्यांची छाननी समितीवरील नियुक्त महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ...
एकीकडे डिजिटलच्या नावावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. डिजिटल करीत असताना २५० वर शाळांचा वीज पुरवठा खंडित आहे. १६३ शाळांना गळकी लागल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे. ...
धुळे येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेनंतर विविध यात्रांचे बिगुल फुंकणाऱ्या विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. ...
गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हे ईडीच्या कार्यालयाबाहेर १३०० ते १५०० लोकांसह विरोध दर्शविण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, सकाळीच शिवाजी पार्क पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ...
(१) साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नाबार्डच्या क्रेडिट मॉनिटरिंग अॅरेंजमेंट (सीएमए) च्या निकषांशी विसंगत आहे. त्यामुळे बँकेला २९,७१४.१९ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी बँकेच्या ३७ संचालकांना दोषी ठरविण्यात आले आहे. ...
या महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्या कार्यकाळात मातंग तरुणांना भाजीविक्री व्यवसायासाठी अनुदानावर गाड्या पुरवण्याची योजना होती. ...
र्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी किंवा एमपीएससी सारखा स्वतंत्र सरळसेवेचा आयोग स्थापन करावा, परीक्षेच्या अवाजवी परीक्षा शुल्कात कपात करावी, महापरीक्षेत पदांकरिता घेण्यात येणाऱ्या लाचखोराव ...