राज्यातील विकासकामे थांबविण्यात येणार नाहीत, तर महत्वाच्या आणि आवश्यक असलेल्या विकासकामांना प्राधान्य देण्याची भुमिका ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने घेतली होती. ...
नितीन गडकरी यांची मुलाखत एका वृत्तवाहिनीने घेतली. यावेळी त्यांना झारखंडमध्ये भाजपाला धोका आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गडकरी यांनी त्यांना भाजपाला धोका असल्याचे वाटत नसल्याचे म्हटले. ...
वास्तविक पाहता भाजप अत्यंत शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपूर्वीपर्यंत प्रत्येक नेत्याच्या बोलण्यात सुसुत्रता होती. तर अनेक नेते माध्यमांसमोर बोलण्याचे टाळत होते. आता मात्र नाराज नेत्यांनी बोलण्यास सुरुवात केली आहे. ...
मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे शिवसेनेचे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही. ...