बेळगाव निपाणीसह सर्व सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळावा म्हणून, महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी सीमाप्रश्न सोडवणुकीचा विषय जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा ...
विजू खोटे यांचा जन्म १७ डिसेंबर १९४१ रोजी झाला. ‘या मालक’ या १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या. ...
सहकार व शिक्षणमहर्षी बापूरावजी देशमुख यांनी ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था सुरू केल्यात. या माध्यमातून ग्रामीण भागात ज्ञानदानाचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. देशमुख परिवाराने कायम ग्रामीण भागाच्या उत्कर्ष ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली की छापील तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये अमूक पक्षाने आपल्या उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू केले, अशा प्रकारचे उल्लेख सर्रासपणे केलेले दिसतात. ...
इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या समाजमागणीमुळे मराठी शाळांना घरघर लागली आहे. या मानसिकतेतून महाराष्ट्राने बाहेर पडण्यासाठी शासनाने ‘मराठी भाषा कायदा’ करून मराठीचा व्यापक प्रचार व प्रसार केला पाहिजे. ...
बँकेतील रक्कम तशीच ठेवून चोरट्यांनी दोन लॅपटॉपसह डीव्हीआर लंपास केल्याचा प्रकार ३० सप्टेंबरला सकाळी उघडकीस आला. परंतु, रक्कम तशीच ठेवून संगणक लंपास होण्यामुळे शंकेला पालवी फुटली आहे. शेंदूरजनाघाट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
राज्यात वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यानंतर सर्व विक्रेत्यांकडून ग्राहकांना जीएसटी क्रमांकासह संगणकीकृत बिल मिळणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मोर्शीतील व्यापारी दुकानाचे नाव न लिहिता ग्राहकांना कच्च्या पावत्या देऊन सरकारच्या तिजोरीत जाणाऱ्या ...
शाळेतील विद्यार्थ्यांच्या वास्तव स्थितीतून शिक्षणाचा बट्याबोळ अधोरेखित झाला. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अचानक शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रगती अहवाल डोळ्यांखालून घातला आणि तेही थक्क झाले. पाचवी व नववीच्या विद्यार् ...
बेलोरा टी-पॉइंट परिसरातील दोन एटीएम फोडण्यात आले. मात्र, आरोपींच्या हाती त्यातील रोकड पडली नाही. सीसीटीव्ही फुटेजमुळे अवघ्या चार ते पाच तासांत आरोपींना जेरबंद करण्यात आले. एटीएम फोडल्याची घटना सोमवारी पहाटे २.१५ ते २. ४५ या कालावधीत घडली. स्थानिक गुन ...
वलगाव येथील पेढी नदीपात्राच्या पुलावरच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, ही पवित्र भूमी विकासापासून कोसोदूर होती. २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर या निर्वाणभूमीचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन ...