उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे. युतीत सहभागी रिपाईने उमरखेडची मागणी केली. रिपाइंजवळ तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे आता भाजपने चिन्ह आमचे, उमेदवार तुमचा, असा नवा फार्मुला दिल्याचे सां ...
शहर साखर झोपेत असताना अचानक महावीर भवनाजवळील मिलन सुपर शॉपला भीषण आग आगली. आगीचे लोळ उठताना पाहून शहराच एकच धावपळ उडाली. या आगीत सुपर शॉपच्या वरच्या माळ्यावर राहणाऱ्या मुथा परिवारातील वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर इतर परिवार थोडक्यात बचावला. ह ...
महात्मा गांधीचे १० वर्ष वास्तव्य राहिलेले सेवाग्राम आश्रम जागतिक पर्यटन स्थळ आहे. देश विदेशातील पर्यटक, अभ्यासक येथे येतात. आश्रम परिसराच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या परिसराला तब्बल ३२ कॅमेऱ्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. महात्मा गांधी यांचा आश ...
सिंदी पोलिसांनी नागपूर-चंद्र्रपूर मार्गावरील बरबडी गावाजवळ नाकाबंदी करून वाहनासह २ लाख ६५ हजार २०० रुपयांची विदेशी अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी अनिल ऋषी रा. देवडा ता. मूलचेरा जि. गडचिरोली व सुनील लक्ष्मण फरकाडे रा. राळेगाव ता. जि. यवतमाळ ...
मायबोली मराठी भाषेला दुय्यम ठरवून इंग्रजी भाषेचे बाजारीकरण करणारा आपला समाज भारतीय संस्कृती पासून दुरावत चालेला आहे. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या या भाषेला आपणच गालबोट लावत असल्याची विदारक स्थिती आहे. त्यामुळे आपल्या भाषेचा सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत ...
एक महिण्यांपासून पावसाने कहर केल्यामुळे पिकांचे अतोनात हाल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास जाण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्राथमिक सर्व्हेक्षण केले नाही. याव ...
एटापल्ली-जारांवडी मार्गावर देवदा ते हालेवारादरम्यान असलेल्या झुरी नाल्याच्या जवळची दरड कोसळली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून वाहन नेणे धोकादायक आहे. एसटीच्या फेऱ्या बंद असल्या तरी खासगी वाहने या पुलावरून नेली जात आहेत. एटापल्ली-जारावंडी हा एटापल्ली तालु ...
शालेय विद्यार्थ्यांना केंद्रीस्तरीय, तालुका व जिल्हा स्तरावर जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणच्या बसेस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद आहेत. धानोरा-रांगी मार्गावरील बस मागील दीड महिन्यापासून ब ...
प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. ...
सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी सदर रॅलीला वसतिगृहातून हिरवी झेंडी दाखविली व रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. या रॅलीमधून नागरिकांना विविध घोषवाक्यांमध ...