या हंगामात प्रारंभी पावसाने चांगलीच दडी मारली. मात्र त्यानंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची अद्यापही पाठ सोडलेली नाही. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे ५० टक्के नुकसान झाले आहे. कापणी झाल्यावर शेतात सोयाबीनचे ढिग लावून ठेवले. त्यातही रविवारी झालेल्या पा ...
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य शासनाने लोककलावंतांच्या मानधानात दीडपट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कलावंतांमध्ये आनंद पसरला होता. मात्र या कलावंतांना मानधनवाढीचा लाभ मिळालाच नाही, उलट थकीत असलेले मानधनही कलावंतांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे मानधना ...
उपराजधानी नागपुरात सराफा, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम, फटाका, कपडा, मिठाई, पेंट आणि कपडा बाजारात दसरा ते दिवाळीपर्यंत ५०० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल झाल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
जनावरांसाठी पाणी आणायला नदीवर गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. हिंगणा तालुक्यातील पेवठा शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि कोल्हापूरच्या सामाजिक जीवनातील कृतिशील व्यक्तिमत्त्व असलेले डी बी पाटील यांचे मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ...
विधानसभा निवडणुकीत हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही. काँग्रेस नेत्यांच्या सभा मागितल्या, पण मिळाल्या नाहीत. या सभांनी राज्यात वातावरण निर्मितीत भर पडली असती व काँग्रेसच्या २५ जागा वाढल्या असत्या, अशा शब्दात काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते ...
शिवसेनेसाठी जसे पर्याय आहेत तसे भाजपसमोरही आहे. पण असे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी होय, अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेनेवर नेम साधला. ...
विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र सत्तेतील अधिकारांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाली आहे. ...