स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात गेल्या तीन-चार दिवसापासून साफसफाई होत नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
५० किलो चांदी लावून असलेल्या आलिशान खुर्चीवर बसून गुन्हेगारांचा दरबार भरविणाऱ्या गँगस्टर संतोष आंबेकरवर कायद्याचा चाबूक ओढून पोलिसांनी त्याला पुरते हतबल केले आहे. नागपूर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची राज्य पोलीस दलात चर्चा अन् प्रशंसा होत आहे. ...
जुन्या वादातून तिघांनी एका तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यातून तो बचावल्याचे पाहून आरोपींनी त्याच्यावर चाकूहल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...
हायटेक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारीसाठी केल्यामुळे एका उच्चशिक्षित प्रेमी युगुलाला गजाआड व्हावे लागले. या दोघांनी घरफोडी करण्यासाठी चक्क यू ट्युबवरून धडे घेतल्याचे पोलीस चौकशीत सांगितले आहे. ...
विधानसभेच्या निकालाचा फटका गेली साडेसात वर्षे नागपूर जि.प. ची सत्ता भोगलेल्या भाजपाला बसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण त्यासाठी जिल्ह्यातील मतांच्या विश्लेषणावरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना शर्थीचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचेही मानले जात ...
गुरांना वन्यप्रान्यांपासुन त्रास होवू नये, गुरे रानात हरवू नयेत, त्यांचे रक्षण व्हावे व कोणतेही संकट वारंवार येवू नये म्हणून गायगोधन व पूजा करून देवाला प्रसन्न करतात. पूजा करताना गायगोदनात कोंबडीचे पिल्लू व अंडी ठेवतात. त्यावर गायी खेळवितात. गायी खेळ ...
इतिहासाला प्रतिकात्मक पद्धतीने उजाळा देण्याचे काम स्थानिक तत्त्वावर युवावर्ग करीत आहे. यादवकाळ, गोंडकाळ, शिवकाळात उभारले गेलेले गड-दुर्ग-किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती साकारण्याची किमया गेली अनेक वर्षे सुरू आहे. दीपोत्सवाच्या आगमनासोबत या परंपरागत क्र ...
कुठे भाऊबीज, भाईदुज तर कुठे यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. मंगळवारी कार्तिक मासातील शुद्ध पक्षात उगवलेल्या चंद्रकोरीच्या दर्शनाने भाऊबीज साजरी झाली. ...
निवडणुकीदरम्यान त्यांच्याकडे जिवाभावाची पहिल्या फळीतील नि:स्वार्थी कार्यकर्ता मंडळी होती. ती राबराब राबली. १९९९ च्या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीला पार पडली. पहाटेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झ ...
काही शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात कापणी करून पडले आहे, तर काहींनी मळणी यंत्रावरून काढून आणलेले ओले सोयाबीन घरात टाकले आहे. पण, सततच्या पावसाने ढगाळ वातावरणाने ते उन्हात सुकवणे कठीण झाले असून, गल्लीबोळात, घरोघरी घामेजलेल्या सोयाबीनचा दर्प सुटला आहे. त्या ...