सिंदेवाहीवरुन जोडणारा नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, वरोरा, वर्धा, हिंगणघाट, या मार्गाला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे हजारो वाहने रोज अवागमन करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. अपघात घडविणारे वाहन सुसाट वेगाने पळाल्यास त्याचा थांगपत्ता लागत न ...
या मोहिमेत गावांना विविध उपक्रम राबवून गाव तंटामुक्त करणे आणि पर्यायाने गावाचा विकास साधावयाचा असतो. अवैध धंदे तसेच धार्मिक कलह असेल तर गावाचा विकास कदापिही साध्य होणार नाही. दारू, सट्टा, जुगार हे अवैध धंदेच शांतता धोक्यात येण्याचे मुळ कारण आहे. त्या ...
धारणी येथे अमरावती-बऱ्हाणपूर मुख्य मार्गावर बुलडाणा अर्बन बँकेचे गोडाऊनमध्ये मेळघाट विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतमोजणी पार पडली. त्या मतमोजणीकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलिसांनी कुसुमकोट बु. गावाजवळून या महामार्गावरील वाहतूक अंतर्गत मार् ...
दरवर्षी कोंडेश्वर मार्गावरील मधुबन वृद्धाश्रमात बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा व दिनेश बूब यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त फराळ, मिठाई, फळे आणि कपडे वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो. यंदा दोघांनीही वृद्धाश्रमात दिवाळीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते. ...
धारणी तालुक्यातील दहेंडा येथील जीवन विकास विद्यालयात कार्यरत विलास भोंगाडे २५ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांसमवेत परतवाडा शहरात दाखल झालेत. ऑटोरिक्षाने कांडलीतील नातेवाइकांकडे ते गेले. दरम्यान, त्यांचे कुटुंबीय स्वत:जवळील बॅग त्याच ऑटोरिक्षात विसरले. ...
दिवाळीत घर गाठण्यासाठी अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविले. वेळेवर ज्यांना दिवाळीत घर गाठायचे होते, अशांनी रेल्वे दलालांकडून चढ्या दरात तिकीट मिळविले. घर गाठण्याची कशीतरी व्यवस्था झाली. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता अनेक ...
आमदार राणा यांनी विधानसभा निवडणुकीत तिसºयांदा विजय संपादन करून नवा विक्रम घडविला. बडनेरा मतदारसंघाच्या स्थापनेपासून यापूर्वी कुणीही सलग तीनवेळा निवडून आले नव्हते. आमदार रवि राणा यांच्या जोडीला खासदार नवनीत राणा यादेखील असल्यामुळे त्यांच्याकडून विकासा ...
अलिकडे काही वर्षांपासून फटाका मार्केटवर चिनी बनावटीच्या फटाक्यांचे वर्चस्व राहात आहे. काही चिनी बनावटीच्या फटाक्यांची लहान मुलांमध्ये क्रेझ आहे. परंतू यावर्षी विक्रेत्यांसाठी चिनी फटाक्यांप्रमाणेच आनंद देणारे भारतीय बनावटीचे फटाके उपलब्ध झाले. शिवाका ...
नाल्यावर उंच स्वरूपाचा पूल नसल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे या भागातील वाहतूक दोन ते तीन दिवस ठप्प होत असते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने सदर नाल्यावर उंच पूल बांधला नाही. पुढील पावसाळ्यापर्यंत तरी पुलाची निर्मिती होणार का? असा प ...
अहेरी-भामरागड मार्गापासून दोन ते तीन किमी अंतरावर मिरकल व चकीनगट्टा हे गावे आहेत. या गावांचा समावेश मेडपल्ली ग्राम पंचायतमध्ये होतो. दोन्ही गावात जवळपास दीडशे घरे असून ६०० च्या आसपास लोकसंख्या आहे. दोन्ही गावात जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव आहे. ...