आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी माघार घ्यावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र तोडसाम यांनी पक्ष नेत्याच्या आदेशाला थारा दिला नाही. ते रिंगणात कायम आहे. तोडसाम रिंगणात रहावे यासाठी काँग्रेसकडून शर्त ...
कार्यकर्त्यांच्या नास्ता, जेवण तर मतदाराच्या बसण्याच्या व्यवस्थेचे ही दर निवडणूक आयोगाने निश्चित करून दिले आहेत. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना सहा रूपये दराचा चहा प्यावा लागणार तर मतदारांना सहा रूपयाच्या खुर्चीवर बसावे लागणार आहे. ...
देवळी मतदारसंघातील वाबगाव, भिडी, डिगडोह, मलातपूर, ईसापूर, रोहणी, विजयगोपाल, हिवरा येथे ग्रामीण जनतेसोबत संवाद साधून आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते. या भागातील विविध सभांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख म्हणाले, गत २० वर्षांपासून आपण सामाजिक कार् ...
प्राचीन काळी राजेशाही पद्धतीत राष्ट्रीय, धार्मिक आणि न्यायिक सत्ता राजाकडे एकवटली होती. या संकल्पनेला पहिल्यांदा धक्का बसला, तो १७८९ च्या फ्रेंच राज्य क्रांतीनंतर. जनता ही सार्वभौम असून समाजाच्या कल्याण आणि प्रगतीसाठी राजाची निवड करणे हा जनतेचा अधिका ...
दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पाणी, शौचालय, स्नानगृह, बससेवा, दिवे, आरोग्य व स्वच्छता अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली आहे. ...
सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे. ...