मध्यप्रदेशातील देवास येथील बालाजी फॉस्पेट या कंपनीतून ते खत आणल्याची माहिती ट्रकचालक कैलास उजवारे (३५, रा. गुजरखेडी, जि. खंडवा) याने दिली. मात्र, त्याच्याकडे आवश्यक कागदपत्र नसल्याने तो ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तो ट्रक ज्ञानपुरी गोस्वामी (रा. ...
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शास ...
मध्यभारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि बैद्यनाथ कंपनीचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (रा. बैद्यनाथ हाऊस, चिडणीस मार्ग, सिव्हील लाईन) यांची त्यांच्याच संपर्कातील व्यक्तींनी तब्बल ४० लाखांनी फसवणूक केली. ...
शासनाने सेवेत सामावून न घेतल्यास उपासमारीची व बेरोजगारीची वेळ येईल, त्यामुळे शेकडो सर्व शिक्षा अभियान करार कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर भव्य मोर्चा काढला. ...
प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार एसटी महामंडळाच्या भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारण्याचे आदेश देण्यात आले. ...
राज्य सरकारने आता नगर पंचायतमध्येसुद्धा पक्षांतरबंदी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर पंचायतीमध्ये पक्षांतर करणाऱ्या सदस्यांना आता सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यास रोखले जाईल. ...
नागपूरसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने एक दिवसाकरिता पुढे ढकलली.याचिकाकर्त्यांनी ७ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीवर स्थगनादेश द्यावा, अशी विनंती केली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेत न्यायालय याप्रकर ...