शांती मोर्चाची सुरूवात स्थानिक विश्रामगृह भागातील छोटी मशीद झाली. या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. सदर मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण् ...
कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी सोमवारी नागपूर विधीमंडळावर मोर्चा नेण्यात आला. कामगाराच्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले. या मोर्चेकऱ्यांचे निवेदन राज्याचे वित्त नियोजन व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांन ...
सेलू येथे वळणमार्गावरील दोन टप्प्यांवर पूर्वी बस थांबा होता. तेव्हाही वाहक सेलूचे प्रवासी घेण्यास नकार देत होते. आता सेलूपासून दूरवर अंतरावरून नवा मार्ग सुरू झाला आहे. बहुतांश जलद बसेस सरळ मार्गे नवीन रस्त्याने धावत असल्याने सेलूला थांबण्याचा प्रश्नच ...
अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे तरुणी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच शहरातही रोडरोमिओंमुळे तरुणी, महिला असुरक्षित झाल्या आहेत. काल-परवा बॅचलर रोडवर दुचाकीचालक दोन तरुणांनी आर्वी नाका चौकापासून धुनिवाले चौकापर्यंत शिकवणीला जाणाºया ...
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे तसेच अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली. याशिवाय जिल्ह्याच्या विविध समस्यांबाबतही सखोल आढावा घेतला. ...
उमरखेड तालुक्यातील दिवट पिंपरी आणि मराठवाड्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती गावाचा दैनंदिन संबंध येतो. गावांच्या मधातून पैनगंगा नदी वाहते. नदीवर पूल नसल्याने दोन्ही तीरांवरील नागरिकांची तारांबळ उडते. अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने पूल बांधला नाही. त्या ...
या प्रदर्शनात पांढुर्णा केंद्रातील १८ शाळांनी सहभाग घेतला. त्यांचे साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी, अशा दोन गटात विभागून साहित्याची मांडणी करण्यात आली होती. जी.डी. कैटिकवर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शा ...
पाणी वितरणासोबतच देयक वितरणाचेही नियोजन कमालीचे कोलमडले आहे. काही भागात चार दिवसांआड, काही ठिकाणी पाच दिवसानंतर तर काही परिसरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे या विभागाकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात ...
नगरविकास व अर्थ व नियोजन खात्याच्या निर्णयप्रक्रियेत अडकून पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १८ कोटींच्या सदर प्रस्तावाला मान्यता देऊन दोन वर्षांपूर्वी शासनाकडे मंजुरीकरिता पाठविला आहे. याकरिता मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, ...
शेतकऱ्यांना फक्त हेक्टरी ११ हजार ७०० रुपयांचा लाभ मिळाला. विमा परतावा कमी मिळाल्याबाबत संत्राउत्पादकांमध्ये असंतोष आहे. कमी पावसाची नोंद असतानाही शेतकऱ्यांना नोंदीनुसार विम्याच्या रकमेत कपात करण्यात आली. यामुळे सदर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...