माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळेच ते भाजपकडे आले. म्हणूनच सत्ता स्थापन केली. मात्र, त्यांची अस्वस्थता कायमच राहिली. त्यांनी पुन्हा परतून जाण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी ते अजूनही शांत नाहीत,ह्ण असे सूचक वक्तव ...
अभिजात भाषेचा दर्जा मिळणेबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसने देखील खडसे यांच्यासाठी पायघड्या टाकून ठेवल्या आहेत. समर्थकांना देखील खडसे यांनी राष्ट्रवादीत जावं असं वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर संभ्रम निर्माण झाला आहे. आता मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतरच खडसे यांची दिशा स्पष्ट होईल, अशी ...
अमृता फडणवीस राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ठाकरे आडनावावरून टीका करणे हे वैफल्याचे लक्षण आहे. त्या सरकारच्या धोरणांवर खुशाल टीका करू शकतात, असंही चव्हाण म्हणाले. ...