महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाणीपट्टीत पाच टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. निवासींसोबत झोपडपट्टीवासीयांनाही ही वाढ सोसावी लागणार आहे. नागरिकांना प्रती युनिटमागे ३५ पैसे जादा द्यावे लागतील. यातून महापालिकेचे उत्पन्न १० ते १३ कोटींनी वाढण्य ...
यवतमाळ जिल्ह्यात ५४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ३७ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ...
गुरुवारी तब्बल नवे तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे निदान गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळा अहवालातून झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या ४२ वर पोहचली आहे. ...
"सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकरांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत" ...
महिलांबाबत बोलणारे नेते आता कुठे गेलेत? दिशा कायद्याचं काय झालं? महिलांची सुरक्षा पूर्णपणे देवाच्या भरवशावर आहे असा टोलाही चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला लगावला आहे. ...
या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. ...
पारनेरच्या घटनेने शिवसेना आणि राष्ट्रवादीत बेबनाव असल्याचं समोर आलं, त्यानंतर महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली. त्यानंतर या नाट्यावर पडदा टाकण्यात आला. ...