शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

Opinion Poll: राज्यात कमळ फुलणार; जाणून घ्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 21:26 IST

आता लोकसभा निवडणूक झाल्यास देशासोबत राज्यदेखील भाजपला कौल देईल, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला 22 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई: आता लोकसभा निवडणूक झाल्यास देशासोबत राज्यदेखील भाजपला कौल देईल, असा अंदाज सर्वेक्षणातून समोर आला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला 22 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व महत्त्वाचे पक्ष स्वतंत्र लढले, तरीही भाजपाला 22 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.शिवसेनेने यापुढील निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा मोठा फटका शिवसेनेला बसताना दिसत आहे. शिवसेना स्वतंत्र लढल्यास त्यांना अवघ्या 7 जागा मिळतील. सध्या शिवसेनेचे 18 खासदार आहेत. शिवसेना सर्व निवडणुका स्वतंत्र लढवेल, असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिवसेनेने ही भूमिका कायम ठेवल्यास त्याचा फटका पक्षाला बसू शकतो.सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीला होईल. काँग्रेेसला 11 तर राष्ट्रवादीला 8 जागांवर यश मिळेल. 2014 मध्ये मोदी लाटेचा तडाखा या दोन्ही पक्षांना बसला होता. त्यावेळी काँग्रेसला अवघ्या 2 जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादीला 4 जागांवर यश मिळालं होतं.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र