शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Opinion Poll: शिवसेनेच्या नाकी'नऊ'; भाजपाच 'मोठा भाऊ'; काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही कमी पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 17:35 IST

मूड महाराष्ट्राचा या एबीपी आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील सरकार तातडीने बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांची संख्या 55 टक्के आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि सी-व्होटर या संस्थांकडून सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यात भाजपा पक्षाला सर्वाधिक पसंती आहे. राज्यात भाजपाचं सरकार येईल, असे 48.8 टक्के लोकांना वाटतंय. मात्र, या टक्केवारीत शिवसेनेला पंसती कमीच पंसती आहे. शिवसेनेला केवळ 9 टक्के लोकांची पसंती आहे. विशेष, म्हणजे राज्यातील दुसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला संधी असून राष्ट्रवादीची सत्ता येईल, असे 11.3 टक्के नागरिकांना वाटतंय. या निवडणुकीत

राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल?

भाजप 48.8 टक्केशिवसेना 9 टक्केकाँग्रेस 10.6 टक्केराष्ट्रवादी 11.3 टक्केइतर 11.3 टक्केसांगता येत नाही 8.9 टक्के

मूड महाराष्ट्राचा या एबीपी आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार राज्यातील सरकार तातडीने बदलू इच्छिणाऱ्या नागरिकांची संख्या 55 टक्के आहे. तर, 46 टक्के लोकांना सरकार बदलाव असं वाटत नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अद्यापही 44.7 टक्के लोकांची पसंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहे. तर, 54.5 टक्के लोकांना मुख्यमंत्रीपदी नवा चेहरा हवा आहे. मात्र, सत्तास्थानी जरी भाजपा-सेना पक्षाला पसंती असली तरी, शिवसेनेला कमी पसंती मिळत आहे. त्यामुळे या सर्वेनुसार शिवसेनेच्या नाकी नऊ आले म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर, शिवसेनेच्या नाकी नऊ अन् भाजपाचा मोठा भाऊ असल्याचं एबीपी आणि सी व्होटरचा सर्व्हे सांगत आहे. 

तुमच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार होईल?भाजप 37.7 टक्केशिवसेना 17.7 टक्केकाँग्रेस 13.4 टक्केराष्ट्रवादी 16.1 टक्केइतर 6 टक्केसांगता येत नाही9.1 टक्के

तुम्हाला तुमचा आमदार तातडीने बदलायचा आहे का?

होय 54.7 टक्के

नाही 43.1 टक्के

माहित नाही 2.2 टक्के

तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री तातडीने बदलू इच्छिता?

होय 54.5 टक्के

नाही 44.7 टक्के

माहित नाही 0.8 टक्के

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस