शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 05:39 IST

मराठवाडा व राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतशिवारं खरडून निघाली. पिकांसह माती वाहून गेल्याने सुपीक जमिनीला नदी - नाल्यांचे स्वरुप आले आहे.

महेश घोराळेलोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मराठवाडा व राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतशिवारं खरडून निघाली. पिकांसह माती वाहून गेल्याने सुपीक जमिनीला नदी - नाल्यांचे स्वरुप आले आहे. जिथे पिकं होती तिथे दगड-गोटे आणि वाळूचा थर पसरला. मातीचा पोषक थरच वाहून गेल्याने पुन्हा सुपीक माती तयार होण्यास तीन वर्षे शेतकऱ्यांना कष्ट घ्यावे लागतील. 

नुकसान : शेतातील माती वाहून गेल्याचे परिणाम

> पोषण कमी, उत्पादन घटेल.> जलधारण क्षमता कमी होईल व पिकांना पाणी कमी मिळेल.>वाळूच्या थरामुळे पिकांची वाढ कमी होऊ शकते. 

पुढे काय ? सुपीक थर पुन्हा तयार करावा लागेल 

>कंपोस्ट, शेणखत वापर वाढवा.> मूग, हरभरा अशी मातीचा बचाव करणारी पिके घ्यावी लागतील.> मातीनुसार पीक निवड, पिकात फेरबदल करावे लागतील.

माती वाहून जाणे किंवा गाळ झालेल्या जमिनीची सुपीकता पूर्ववत आणण्यासाठी पुढील काही वर्षे शेतकऱ्यांना मृदा संवर्धानाची कामे हाती घ्यावी लागतील.डॉ. संजय भोयर, प्राध्यापक, मृदविज्ञान, डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला

पुरामुळे मातीबरोबर अन्नद्रव्यांचा मोठा ऱ्हास झाला आहे. सुपीकता गेल्याने उत्पादकतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकताे. त्यामुळे सातत्यपूर्ण उपयांची गरज आहे.डॉ. हरिहर कौसडीकर, विभागप्रमुख, मृदविज्ञान विभाग, व. ना. म. कृ. वि., परभणी

आता उत्पादन खर्च वाढेल

मृदविज्ञान अभ्यासकांच्या मते, पुढील ३ ते ४ हंगामात कडक जमिनीत पेरणी कशी करावी अन् उत्पादन कसे घ्यावे, हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे असणार आहे. मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात यंदा महापुराने मातीची धूप झाल्याने सेंद्रिय कर्ब आणि इतर पोषक घटकांचा थर नाहीसा झाला. पुढील काही वर्षे याचा गंभीर परिणाम होऊन उत्पादनात घट होऊ शकते. मृद संधारण व धूप प्रतिबंधक उपायांसाठीच्या अतिरिक्त खर्च करावा लागेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Floods Recede, Aid Arrives, But Farmers Face 3-Year Crisis!

Web Summary : Marathwada's farmlands eroded by floods face a 3-year recovery. Topsoil loss diminishes soil fertility, reducing crop yields. Farmers must use compost, rotate crops, and adopt soil conservation methods to restore the land.
टॅग्स :floodपूरMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी