शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 03:59 IST

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता

औरंगाबाद/बीड : आता जनतेला बदल हवा आहे. बदल गरजेचा आहे. केंद्र व राज्यातील सरकार आता बदलण्याची गरज आहे, असा हल्लाबोल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी औरंगाबाद येथे केले. तर देशातील शेतकरी, महिला, अल्पसंख्याक, दलित त्रस्त आहेत. भाजपाने केवळ आश्वासने देत जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्टÑाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.प्रदेश काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसºया टप्प्याची सांगता औरंगाबादला जाहीर सभेने झाली. भाजपा सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. आज भारत हा जगातील सर्वात जास्त महागाई असलेला देश बनला आहे. सीमेवर तीस वर्षांत मारले गेले नाहीत, एवढे जवान या चार वर्षांत मारले गेले. यांनी काळा पैसा तर आणलाच नाही; पण देशातील पांढरा पैसा काही उद्योगपतींनी पळवला. आमच्या सरकारने जे दिले होते, ते नोटाबंदी व जीएसटीमुळे या सरकारने हिसकावून घेतले. बेरोजगारी वाढवली. सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. कितीही आरोप केले तरी नरेंद्र मोदी मौन धारण करून असतात, असे आझाद म्हणाले. विदेशातील काळा पैसा आणणार होता? तो कुठे आहे? प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार होते? तेही कुठे आहेत? आता हे सांगताहेत की, ते आमचे ‘चुनावी जुमले’ होते. पुढच्या वेळी हेच सरकार सत्तेवर आले, तर तुम्हाला पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत; पण संविधान बदलले गेले तर लोकशाही राहणार नाही. हे लक्षात घ्या, असा इशारा खर्गे यांनी दिला.दुष्काळाचा जीआर म्हणजे फसवणूकदुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळाच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ फसवी घोषणा करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन्हा रद्द करतात, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षखा. अशोक चव्हाण यांनी बीड येथे केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस