शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भिडेच राष्ट्रवादी चालवतात; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:17 IST

आपण आघाडीची चर्चा केवळ काँग्रेससोबत करत असल्याचेही ते म्हणाले.

श्रीरामपूर (जि़ अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुरोगामी नेते असले तरी त्यांचा पक्ष संभाजी भिडे हेच चालवितात, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. आपण आघाडीची चर्चा केवळ काँग्रेससोबत करत असल्याचेही ते म्हणाले.ख्रिस्ती परिषदेसाठी आंबेडकर हे श्रीरामपूर येथे आले होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष नसल्याने जागा वाटप व आघाडीबाबत त्यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात समांतर सरकार सुरू केले आहे. न्यायालयाच्या निकालापूर्वीच त्यांनी राम मंदिर उभारणीची घोषणा केल्याने ते स्पष्ट होत आहे. हा सर्व प्रकार राज्यघटनेला धरून नाही. एससी, एसटी, ओबीसी यांना नव्या पद्धतीने मनुवादी व्यवस्थेत ते बसवू पाहत आहेत.जागा वाटपात आम्हाला १२ जागा हव्या आहेत. त्या कोणत्याही द्याव्यात. काँग्रेस नेत्यांना एक आराखडा तयार करण्याची मागणी केली आहे. मात्र, राज्यातील नेते तो द्यायला तयार नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर आपण एकत्र बसून या आराखड्यावर चर्चा करू. त्यानंतरच जागावाटप निश्चित होईल. ओवेसी व एमआयएम आपल्यासोबतच राहील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस