शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून राष्ट्रवादी शिवसेना, काँग्रेसच्या 'त्या' मंत्र्यांवर नाराज; सगळ्यांनी स्पष्टच शब्दांत सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 15:43 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांची बैठक; शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त

मुंबई: महाविकास आघाडीचं सरकार स्थिर असून ते ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करेल असा दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. मात्र तिन्ही पक्षातील समन्वयाचा अभाव अनेकदा दिसून आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आपल्याला विचारात घेत नसल्याची तक्रार याआधी काँग्रेसनं केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीनं शिवसेना आणि काँग्रेसबद्दल नाराजी बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची बैठक आज संपन्न झाली. त्यावेळी अनेक नेत्यांनी शिवसेना, काँग्रेसच्या पालकमंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.

शिवसेना आणि काँग्रेसचे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामं करत नाहीत, अशी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची तक्रार आहे. राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेच्या पालकमंत्र्यांवर विशेष नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी पक्षाच्या बैठकीत बोलून दाखवली. तीन पक्षांचं सरकार असल्यानं सहकार्य अपेक्षित आहेत. मात्र शिवसेना, काँग्रेसचे पालकमंत्री राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामं मार्गी लावत नाहीत, अशा शब्दांत आजी-माजी आमदारांनी नाराजी व्यक्त केली.किरीट सोमय्यांना मोदी सरकारकडून 'पॉवर'?; ठाकरे सरकार वि. भाजप संघर्ष पेटणार

काय म्हणाले नवाब मलिक?राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'प्रत्येक पक्ष आपल्या आमदाराला झुकतं माप देत असतो. मात्र सत्तेत असलेल्या इतर पक्षांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. प्रत्येक प्रश्न सुटेलच असं नाही. मात्र प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत,' असं मलिक म्हणाले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसnawab malikनवाब मलिक