शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

आगामी निवडणुका Congress स्वबळावरच लढवणार, BJP जमीनदोस्त होणार, Nana Patole यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 11:12 IST

Congress, Nana Patole News: एकत्रित लढल्यामुळे नुकसान हाेते हे पंढरपूरच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

नांदेड : एकत्रित लढल्यामुळे नुकसान हाेते हे पंढरपूरच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते श्री क्षेत्र माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी ते सपत्नीक आले होते.यावेळी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, देशात महागाईचा उच्चांक झाला आहे. पेट्रोल आणि डिझेल शंभरीच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहेे. मात्र, विद्वेषाची परंपरा असलेल्या भाजपला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. या सर्वांवरून लक्ष वळविण्यासाठी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून विरोधी पक्षांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे. हे सर्व माध्यमावर सातत्याने दाखविले जात आहे. हा सर्व प्रकार आता जनतेला कळला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप या देशातूनच जमीनदोस्त होईल. 

भाजपला पर्याय काँग्रेसच : एकत्र लढल्याने नुकसानच झाले आहे हे पंढरपूरच्या निवडणुकीत दिसले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, दरवेळी काँग्रेसच्या सेक्युलर मतांचे जाणीवपूर्वक विभाजन करण्यात आले. प्रत्येकाने हे विभाजन केले. त्यामुळे जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली. त्यामुळे भाजपला पर्याय हा काँग्रेसच असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा