शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

माझी कृषी योजना : आदर्श गाव संकल्प व प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 1:23 PM

गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, राज्य शासनातर्फे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना आणलेली आहे.

गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, राज्य शासनातर्फे आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकसहभागातून गावांचा विकास, यात शासनाचा सहभाग, सत्तेचे विकेंद्रीकरण यासह सप्तसूत्री ज्यात नसबंदी, नशाबंदी, चराईबंदी आणि श्रमदान, लोटाबंदी व बोअरवेलबंदी ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

या योजनेत निकषात बसणाऱ्या गावांची निवड करण्यात येते. योजनेची अंमलबजावणी किंवा संनियंत्रणासाठी विविध स्तरांवर  समित्यांची रचना करून प्रकल्प आराखड्यानुसार सर्व कामे प्रकल्प कार्यन्वयन संस्थांच्या माध्यमातून केले जाते. या योजनेत गाव निवडताना, गावाच्या एकूण क्षेत्रापैकी ३० टक्क्यांपेक्षा जास्त सिंचन नसावे. लोकसंख्या १० हजारांपेक्षा जास्त नसावी. महसुली क्षेत्र २ हजार ५०० हेक्टरपर्यंत असावे. ग्रामविकास निधी उभारून तो चालविण्यासाठी ग्रामस्थांची तयारी आवश्यक. ग्रामस्थांनी सप्तसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गावांनी ग्रामसभेत प्रस्ताव पास करून तो पाठवावा लागतो. जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने प्रस्तावाची पुढील कार्यवाही होते.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी